SANDIP RANDHE

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महिला समिती तर्फे सेल्फ डिफेन्स क्लबचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महिला समितीतर्फे विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे देण्यासाठी महिला समिती समन्वयक प्रा. हर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा ताएकवोंडो असोसिएशनच्या सहयोगाने सेल्फ डिफेन्स क्लब स्थापन करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवर मणियार विधी महाविद्यालयाच्या डॉ. विजेता सिंग, के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय…

Read More

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात् आज दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. महात्मा गांधी यांनी नेहमीच लोकांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच…

Read More

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियांत्रिकी विभागात फ्रेशर्स २के २४ उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियांत्रिकी विभागातर्फे अल-गो-रिदम 2.o या संकल्पनेतून फ्रेशर्स २के २४ चे महाविद्यालयातील नवीन सभागृहात आयोजन करण्यात आले होते. फ्रेशर्स २के २४ कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख मान्यवर डॉ.अमोल देशमुख व महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी संदीप केदार सोबत प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार यांचे…

Read More

जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार आहे. यात जामनेर तालुक्यातील ३१ गावे, जळगाव तालुक्यातील २८ गावे…

Read More

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे. एकीकडे आपण विकासाची गती कायम राखली असून दुसरीकडे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारच्या अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. विकास कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा१ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ तर टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा…

Read More

नाडे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

सातारा ( वास्तव पोस्ट ) : पाटण तालुक्यातील नाडे ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी आयुष मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे,…

Read More

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल ; हजारो कोटी रूपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप

बंगळुरू ( वास्तव पोस्ट ) : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्यांकडून हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतरांविरुद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलाय. शहरातील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे. जनाधार संघर्ष परिषदेचे (जेएसपी) सह-अध्यक्ष आदर्श अय्यर यांनी बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्त देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन

जळगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी शाळांना संधी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे रु.७५००, रु.५०००, रु.३००० आणि रु.१५०० ची रोख पारितोषिके देण्यात…

Read More

विश्वकोश निर्मिती मंडळातील उपक्रमांना शासनाचे पाठबळ : मंत्री दीपक केसरकर

मुंबई( वास्तव पोस्ट ) : ‘मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण व अन्य उपक्रमांना अधिक पाठबळ देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, पदभरतीमुळे या उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडील नवनियुक्त संपादकीय सहायक व शिपाई या गट क संवर्गातील उमेदवारांना मंत्री…

Read More

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा संत एकनाथ रंगमंदिरात संपन्न

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : स्वच्छता व त्यामाध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु करण्यात आले. स्पर्धेमुळे गावा गावांत स्वच्छतेसाठी चढाओढ लागली, ही एक चांगली बाब आहे. मात्र केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ ठेवू नका. गाव आणि मन स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करा, त्यातच आपली प्रगती आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा…

Read More

केसीई इंजीनियरिंग व मॅनेजमेंट महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ई उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ): के.सी.ई. इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे वर्धा येथून मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी मा. राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार : केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील

पुणे ( वास्तव पोस्ट ) : प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार ‘हर घर जल’ योजना राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी, यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २०…

Read More

अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी निधीची भरीव तरतूद : पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ): अल्पसंख्याक समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा व प्रशिक्षण देण्यात येईल, असे अल्पसंख्यांक व औकाफ, सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. हज हाऊस येथील सभागृहात मौलाना…

Read More

नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावासाठी प्रयत्न करणार :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे ( वास्तव पोस्ट ) : पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर येथे आयोजित जिल्ह्यातील…

Read More
error: Content is protected !!