“बंगला बदलला… अधिकारी बदलले… पण फलक मात्र अजूनही जुन्याच नावाचा!”
‘गुलमोहर’ बंगल्याबाहेर अजूनही ‘करणवाल’ राज! जळगाव | वास्तव पोस्ट वृत्तसेवा ज्या प्रशासनावर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची आणि शिस्तीची जबाबदारी असते, तेच प्रशासन स्वतःच्या साध्या-साध्या गोष्टींबाबत किती ‘सुस्त’ असू शकते, याचा एक जळजळीत नमुना जळगावात पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांची बदली होऊन आणि त्यांच्या जागी नवीन अधिकारी रुजू होऊन आता महिना…
