भारताने अंडर-१९ क्रिकेट विश्वकप २०२६ जिंकला ; इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा

वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज शतकी खेळी, ८० चेंडूत १७५ धावा, १५ चौकार आणि १५ षटकार हरारे ( वास्तव पोस्ट ) : झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबवर आज झालेल्या आयसीसी अंडर-१९ पुरुष क्रिकेट विश्वकपच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी दणदणीत पराभव करून विश्वकपचे विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले. कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि…

Read More

एकच ध्यास : माझ्या हातून गोरगरीब जनतेची सेवा व्हावी – नायब तहसीलदार संजय तायडे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘लोकांचे तत्परतेने केलेले काम व त्यांचे समाधान हीच चांगल्या प्रशासनाची खरी सेवा’ या ब्रिद वाक्याचा अर्थ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष कृतीत उतरलेला दिसतो तो रावेर तालुक्यातील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या कामगिरीत. तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत “माझ्या हातून गोरगरीब जनतेची सेवा व्हावी” हा एकच ध्यास मनाशी बाळगून…

Read More

DPDC बैठकीत पत्रकारांना नो एन्ट्री ; गुलाबराव पाटील म्हणाले, ‘तो आमचा अधिकार’

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा नियोजन आणि विकास समिती (DPDC) बैठकीत पत्रकारांना बैठक कक्षात प्रवेश नाकारण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, “पत्रकारांना बैठक कक्षात न घेणे हा आमचा अधिकार आहे.” हे विधान राज्यातील माध्यम स्वातंत्र्य आणि प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत असून, विरोधी पक्ष आणि…

Read More

मुंबई विमानतळावर दोन विमानांच्या पंखांची एकमेकांना धडक ; मोठी दुर्घटना टळली

मुंबई  ( वास्तव पोस्ट ) :  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन विमानांचे पंखे एकमेकांना धडकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सदर घटना ही मुंबई विमानतळाच्या टॅक्सी-वे वर घडली. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही विमानांमध्ये प्रवाशी होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समजते. महाराष्ट्र नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान…

Read More

मानव सेवा विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलीया, सचिव विश्वनाथ जोशी, मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील प्रवेशापासून ते निरोप समारंभापर्यंतच्या प्रत्येक क्षणांचे आणि प्रसंगाचे वर्णन आपल्या संगीतमय नाटकातून सादर करत शाळेविषयी…

Read More

धक्कादायक : पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड !

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना आज दि.३ मंगळवार रोजी घडली. हे हेलिकॉप्टर छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघणार होते. पायलटने वेळीच हे दोष ओळखल्याने मोठा अपघात टळला आणि मुंडे यांनी आपला प्रवास स्थगित केला. घटनेची सविस्तर…

Read More

अनुभूती स्कूलमध्ये ६ रोजी दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी शाळेत दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेच्या असेंब्ली हॉलमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन आणि प्राचार्य देबासिस दास उपस्थित राहणार…

Read More

म्हसावद येथे भव्य अमरनाथ गुहा दर्शन ; १२ ज्योतिर्लिंग दर्शन व गीता प्रदर्शनी

म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने म्हसावद पुण्यनगरीत ९० व्या त्रिमूर्ती शिव जयंतीनिमित्त प्रथमच भव्य, दिव्य व ऐतिहासिक स्वरूपाचा आध्यात्मिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत अमरनाथ गुहा दर्शन, १२ ज्योतिर्लिंग दर्शन तसेच श्रीमद्भगवद्गीता प्रदर्शनीचे भव्य आयोजन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. शिवरात्री महोत्सव कार्यक्रम…

Read More

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव तालुकाध्यक्षपदी सुमित पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथे पद्मालय विश्रामगृहात नुकत्याच पार पडलेल्या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्तर महाराष्ट्र, जिल्हा व तालुकास्तरावरील नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. या बैठकीत जळगाव तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी वावडदा (ता. जळगाव) येथील रहिवासी, ज्येष्ठ पत्रकार, गौरी उद्योग समूहाचे चेअरमन तसेच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य…

Read More

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष : अशोक जैन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : देशाला सात टक्के कृषी विकास दर गाठायचा असेल, तर कृषी क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरणार आहे. याची जाणीव ठेवत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. भारत विस्तार AI एग्री टूलची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि हाय व्हॅल्यू क्रॉप शेतीला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक…

Read More

अमोल मिटकरींचे धक्कादायक प्रश्न : विमान अपघातात ६ मृत्यू ! मग सहावी व्यक्ती कुठे ?

बारामती ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात फक्त ५ मृतदेह सापडल्याचा मुद्दा उपस्थित करत मिटकरींनी या घटनेच्या…

Read More

मनोज वाघ – दिलदार मनाचा माणूस, समाजघडणीचा दीपस्तंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनोज वाघ हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो एक हसतमुख, सकारात्मक आणि सतत कार्यरत असलेला व्यक्तिमत्त्वाचा झरा. क्रीडा क्षेत्रात सक्रिय असतानाच विधी तज्ञ म्हणून त्यांनी समाजाच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू केवळ यश किंवा प्रसिद्धी नसून माणूस घडवणे हा आहे. क्रीडा क्षेत्रात…

Read More

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विधिमंडळ गटाने आज दुपारी २ वाजता बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड केली. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील लोक भवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, यावेळी हॉलमध्ये “अजित दादा अमर रहें”…

Read More

शांत संयमाचा विजय — प्रविण निकम यांची संघर्षगाथा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शांत, संयमी, कायम हसतमुख आणि पहिल्याच भेटीत मन जिंकणारा चेहरा प्रविण निकम. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली आहे गरिबीची जळजळीत झळ, कष्टांची राख, आणि स्वप्नांवर अढळ विश्वास असलेली संघर्षगाथा. गरिबी म्हणजे केवळ पैशांची कमतरता नाही, तर ती माणसाची परीक्षा असते. प्रविणने ती परीक्षा कधीच चुकवली नाही.ज्या दिवसांत इतर जण…

Read More

जनसेवा विचारधारा फाऊंडेशन तर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. राज्यातील जनता ही आपले प्रश्न अडीअडचणी, तक्रारी (समस्या) घेऊन त्यांच्या दरबारी जात होते व जनतेची कामे मार्गी लावेपर्यंत त्या समस्येचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित…

Read More
error: Content is protected !!