Headlines
Home » Archives for 2026-03-21

धक्कादायक: इराणचा ४००० किमी दूर अमेरिकन तळावर मिसाईल हल्ला; हिंदी महासागरात युद्धाचा भडका!

वॉशिंग्टन/लंडन: (वास्तव पोस्ट विशेष प्रतिनिधी) मध्यपूर्वेतील युद्ध आता आशियाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. इराणने शनिवारी (२१ मार्च २०२६) हिंदी महासागरातील अमेरिका आणि ब्रिटनच्या ‘डिएगो गार्शिया‘ (Diego Garcia) या सामरिकदृष्ट्या अतिसंवेदनशील लष्करी तळावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून जगाला हादरवून सोडले आहे. इराणने प्रथमच आपल्या सीमांपासून ४००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर हल्ला करण्याचा धाडसी प्रयत्न केला असून, यामुळे…

Read More

पीएसीएल (PACL) घोटाळा: ईडीची मोठी कारवाई, ५,०४६ कोटींची मालमत्ता जप्त​

नवी दिल्ली l वास्तव पोस्ट वृत्तसेवा अल्पबचत आणि गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या पीएसीएल (PACL) अर्थात पर्ल्स ग्रुपविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासांतर्गत ईडीने ५,०४६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या ताज्या कारवाईमुळे या प्रकरणातील एकूण जप्तीचा आकडा आता २२,००० कोटी रुपयांच्या पुढे…

Read More

‘जेएसडब्ल्यू स्टील’चे बनावट ट्रेडमार्क वापरणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका

​मुंबई | वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​देशातील आघाडीची पोलाद उत्पादक कंपनी ‘जेएसडब्ल्यू स्टील’ने आपल्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा अनधिकृत वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कायदेशीर आघाडी उघडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वाणिज्य खंडपीठाने नुकताच एकतर्फी तातडीचा (ex-parte ad-interim) मनाई आदेश जारी केला. हा आदेश नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व मनमाड भागात कार्यरत असलेल्या अनेक स्टील व्यापाऱ्यांविरुद्ध देण्यात आला असून, त्यामुळे राज्यातील…

Read More

तुम्ही बायकोशी लग्न केलयं , मोलकरणीशी नाही; सुप्रीम कोर्टाने नवऱ्याला सुनावले खडे बोल!

नवी दिल्ली | वास्तव पोस्ट वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारा शेरा मारला — “तुम्ही बायकोशी लग्न केलंय, मोलकरणीशी नाही!” न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, “स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही हातभार द्यावाच लागेल. आजचा काळ वेगळा आहे, जुनी मानसिकता…

Read More

भारतीय कार बाजारात २५% उसळी; मारुतीचे वर्चस्व कायम

​मुंबई | वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​फेब्रुवारी २०२६ मध्ये भारतातील प्रवासी वाहन नोंदणीने उल्लेखनीय उसळी घेतली. एकूण ३,८२,८१२ वाहनांची नोंदणी झाली, गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ३,०५,८४ युनिट्सच्या तुलनेत तब्बल २५.२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. भारतीय ग्राहकांचा वाहन खरेदीतील वाढता आत्मविश्वास, नव्या मॉडेल्सची उपलब्धता आणि सहज कर्जपुरवठा यामुळे हा विक्रमी फेब्रुवारी ठरला. ​मारुती सुझुकीने १,५४,०९५ युनिट्स विकून…

Read More
Top
error: Content is protected !!