Headlines

SANDIP RANDHE

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यु नसून मर्डर आहे ; परभणी भेटीत राहून गांधी यांचा गंभीर आरोप !

PARBHANI VIOLENCE : सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे. ते संविधानाचे संरक्षण करत होते. त्यामुळे त्यांना मारण्यात आले. म्हणून या घटनेला मी त्यांचा खून असे म्हणेल. मुख्यमंत्री तसेच विचारधारा या घटनेस जबाबदार असल्याचे सांगत राज्य सरकारवर राहुल गांधी यांनी टिका केली. परभणी ( वास्तव पोस्ट ) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज दि.२३…

Read More

सचिनच्या एका पोस्टने १२ वर्षीय सुशीला मीनाचं नशीब उजाळले ! राजस्थानचे कृषी मंत्री मदतीला धावले

प्रतापगड ( वास्तव पोस्ट ) : राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील १२ वर्षांची मुलगी तिच्या गोलंदाजीच्या ॲक्शनमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने या मुलीचा व्हिडीओ एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केला होता, तेव्हापासून सुशीला मीना नामक चिमुकलीचे नशीब पालटले आहे. सचिन तेंडुलकरही सुशीला मीनाची बॉलिंग ॲक्शन पाहून प्रभावित…

Read More

धोबीघाट परिसरात परीट समाजासाठी सुसज्ज सभागृह उभारणीकरीता आराखडा तयार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती ( वास्तव पोस्ट ) : परीट समाजातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विश्वासात घेत धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, कऱ्हा नदी…

Read More

कॅन्सर उपचारातील प्रगत जनुक सुधारित सेल थेरपी जीएसटीच्या कक्षेतुन वगळणार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी आयआयटी मुंबई आणि टाटा कॅन्सर रुग्णालयाने विकसित केलेली प्रगत जनुक सुधारित सेल थेरपी वस्तू व सेवा कराच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय आज झालेल्या वस्तू व सेवा कर परिषदेत घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. वस्तू व सेवा कर परिषदेची ५५ वी बैठक दि.२१…

Read More

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर विशेष पुरस्कार प्राप्त

रायपूर ( वास्तव पोस्ट ) : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण लोकसभेचे माजी सदस्य डॉ. नंदकुमार साय व छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर, ब्रॅंडिंग व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार…

Read More

महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर ; बहुचर्चित गृहखातं अखेर मुख्यमंत्र्यांकडेच, तर अर्थ खाते अजित पवारांकडे

Maharashtra Cabinet Portfolio : अखेर महायुती सरकारचा खातेवाटपाचा तिढा सुटला असून ३९ मत्र्यांमध्ये खातेवाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं स्वतःकडेच ठेवले आहे, तर अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याची धुरा सोपवण्यात आली आहे. नागपूर ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत राज्याची सत्ता राखली. मात्र निकालानंतर दोन आठवड्याने देवेंद्र…

Read More

परभणी हिंसा प्रकरण : मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा फेटाळला !

PARBHANI VIOLENCE : आम्हाला १० लाख नकोत, माझ्या मुलाला काहीही आजार नव्हता अशा शब्दात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सूर्यवंशी यास श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. नागपुर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतील संविधानाच्या शिल्पाची विटंबना, त्यानंतर उफळलेला हिंसाचार आणि झालेल्या तोडफोडीबाबत विधिमंडळात सविस्तर माहिती…

Read More

के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे अविष्कार २०२४ संशोधन स्पर्धेत विद्यापीठ स्तरावर यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव द्वारे घेण्यात आलेल्या अविष्कार २०२४ या स्पर्धेचे विद्यापीठ स्तरावर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास ३६३ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या श्रेणीत पोस्टर द्वारे संशोधन सादर केले. यापैकी एकूण ४८ संघांची निवड करण्यात आली. द्वितीय फेरी मध्ये के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे तीन संघ…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले दिवंगत संतोष देशमुख यांच्या परिवाराचे सांत्वन

बीड ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टिकोनातून शासन काम करीत आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींना फाशी दिली जाईल यासाठी मी स्वतः या प्रकरणात पूर्ण लक्ष देणार आहे, अशी ग्वाही देतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांच्या सांत्वन भेटप्रसंगी ते बोलत होते….

Read More

नॅकच्या नवीन मूल्यांकन आणि मानांकन संदर्भात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दोन टप्प्यातील नॅक मान्यता मध्ये सुधारणांसाठी आत्मनिरीक्षण आणि धोरण एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रातून महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक बंगलोर संस्थेकडून करावयाच्या नवीन मूल्यांकन आणि मानांकन…

Read More

कल्याण प्रकरण ; कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आले असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या…

Read More

नीलकमल बोट दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदन

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलँडनजिक नीलकमल कंपनीच्या प्रवाशी बोटीला नौदलाच्या बोटीने दिलेल्या धडकेत एकूण ११० प्रवाशांपैकी ९६ प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

अमित शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे देशभरात तीव्र पडसाद ; विरोधी पक्षाकडून माफी आणि राजीनाम्याची मागणी

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. संविधानामुळेच अमित शाह हे गृहमंत्री झाल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.”भाजपा पक्ष आणि उर्मट नेते हे महापुरुषांचा अपमान करत आहेत. अमित शाहांकडून बाबासाहेबांचा हिणकस आणि उद्दाम प्रकारे उल्लेख करण्यात…

Read More

मुंबईच्या किनाऱ्यावर बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू ! तर दोन जण गंभीर

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०१ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हवाल्याने दिली आहे. या दुर्घटनेतील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत…

Read More

‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी डॉ.सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्क पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. अकादमीचे सचिव, के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकस मार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र…

Read More
Top
error: Content is protected !!