भाग्यापेक्षा पुरूषार्थ महत्त्वाचा : परमपूज्य सुमितमुनी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनुष्याकडे अनंत शक्ती आहेत, त्या मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. चार अंगाने विचार केल्यास ईश्वरतत्त्व प्राप्त होते. मनुष्यतत्व, ऐकणे, श्रद्धा, संयम-पराक्रम-पुरूषार्थ यांच्या चांगल्या आचरणामुळे मनुष्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आध्यात्मिक, व्यावहारिक, भौतिक क्षेत्र असो किंवा कुठलेही क्षेत्र असो विना पुरूषार्थ कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. ‘स्थिर भाग’ आणि ‘अस्थिर भाग’ हे…
