शिक्षणाधिकारी यांच्यावरील अन्यायाचा निषेध ; एक दिवस रजा घेऊन शिक्षण विभागाचे आंदोलन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नागपूर विभागातील बोगस शालार्थ प्रकरणामुळे मागील काही महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणात कोणतीही चौकशी न करता काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपमानास्पदरित्या अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय रजा घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात माध्यमिक शिक्षणाधिकारी…
