जळगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूरग्रस्तांशी संवाद
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील पुरामुळे बाधित झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी व घरगुती कुटुंबीय अशा एकूण ३७ नागरिकांशी संवाद साधला. या प्रसंगी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश दामू भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार…
