Headlines

दिपक जाधव

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ

भडगाव | दि ०३( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते तालुक्यातील कजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. आज सर्वत्र पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. यात बालकांना पोलिओचे डोसेस देण्यात आले. या अनुषंगाने कजगाव येथे ग्रामीण रूग्णालयात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते…

Read More

भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी आसिफ मणियार यांची निवड

कजगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर ; भडगाव येथील रहिवासी व भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आसिफ शे.शफी मणियार यांची भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असलेले आसिफ मणियार यांना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण यांनी निवड बद्दल नियुक्ती पत्र दिले. मणियार तसेच ग्रामविकास मंत्री…

Read More

लमांजन येथील शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील लमांजन या गावातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने शिरसोलीपासून काही अंतरावर धावत्या रेल्वेखाली स्वतःस झोकुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, कैलास भिवसन पाटील (वय ५०) हे व्यवसायाने शेतकरी होते. ते जळगाव तालुक्यातील लमांजन…

Read More

क्रिकेटर रोहित शर्मा याचं निधन ; रोहित राजस्थानचा माजी रणजीपटू

मुंबई | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. राजस्थानसाठी रणजी क्रिकेट खेळणाऱ्या माजी खेळाडू रोहित शर्मा याचं निधन झालं. रोहित शर्मा याच्या निधनामुळे अनेक युवा खेळाडू आणि सहकाऱ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रोहितने राजस्थानचं ७ रणजी…

Read More

‘जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे’ भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रस्तावित; हे भवन इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणार : पालकमंत्री

“जिल्हा वारकरी भवन” हा प्रकल्प संस्कारी पिढी घडविण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – प्रस्तावित जिल्हा वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित आहे. ‘जिल्हा वारकरी भवन’ इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी प्रशिक्षण, विद्यार्थी वसतीगृह, संत निवास, सुटीतील…

Read More

लोकसभा २०२४ : भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर; कोण कुठून लढणार ?

नवी दिल्ली | दि. ०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात १९५ उमेदवारांची नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उमेदवारांच्या पहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांचा समावेश आहे. २८…

Read More

आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, ‘आता आम्ही इकडे तिकडे जाणार नाही’ ; मुख्यमंत्री नीतीश कुमार

नवी दिल्ली | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड आणि बंगालचा दौरा आटोपुन आज बिहारमध्ये पोहोचलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १:५० च्या सुमारास गया विमानतळावर पोहोचले, तिथे बिहारचे मुख्यमत्री नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. पीएम मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ०१:५५ च्या सुमारास गया येथून हेलिकॉप्टरने औरंगाबादला रवाना…

Read More

महानगरपालिकांतर्गत नव्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

जिल्हा नियोजनच्या निधीतून शहरांतर्गत रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून झालेली कामांची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. जळगाव | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव शहरात सध्या विविध भागात रस्त्यांचे कामं सुरु आहे. आज कलेक्टर आयुष प्रसाद यांनी महानगरपालिका अंतर्गत नव्या रस्त्यांची पाहणी केली व नागरिकांशी संवाद देखील साधला .यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञ प्राध्यापकांकडून गुणवत्ता…

Read More

20 कोटी नवीन मतदारांसाठी, ‘ माझे पहिले मत देशासाठी ‘ मोहीम झाली सुरु

नवी दिल्ली | दि.०१ (वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) पुढील महिन्यात अधिसूचना जारी करू शकतो. निवडणुकीच्या तयारीसोबतच यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाने तरुणांमध्ये आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे आमंत्रण नाकारले,

मुंबई | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकरणात फार मोठ्या घडामोडी झाल्या आहेत. एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणारे एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यासोबत राहणारे अजित पवार आज भाजपची साथ देत आहेत. अशातच शरद पवारांनी नुकत्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना २…

Read More

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

मुंबई | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूकविषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधानसभेत जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास…

Read More

जैन इरिगेशन कंपनीच्या ‘अॅग्रीकल्चर फॉरेस्टरी अॅण्ड अदर लँड यूज’ (AFOLU) प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या कृषी, वनीकरण आणि इतर जमीन वापर (Agriculture, Forestry and Other Land Use) (AFOLU) प्रकल्प सुरू करण्याची योजना आखत आहे. हा प्रकल्प शेतीचे उत्पन्न वाढवतांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास, मातीतील सेंद्रिय कार्बन सुधारण्यास आणि शेतीच्या पातळीवर कार्बन साठवणूक करण्यासाठी सक्षम करण्यास मदत…

Read More

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठीच्या १५ व्या वित्त आयोग अनुदान खर्चाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

जळगाव | दि.०१( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामासाठी मिळालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतीकडून विकास कामासाठी झालेल्या खर्चाचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी आज घेतला. ग्रामपंचायतींच्या तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी सर्व आवश्यक सहकार्य करणे आणि तांत्रिक मंजुरी आणि कामाच्या मोजमाप बुक नोंदीसाठी अभियंते दिले…

Read More

जर उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर ? प्रश्नावर काय म्हणाले संजय राऊत !

मुंबई | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – एका कार्यक्रमात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, जर उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार? या प्रश्नावर संजय राऊत यांनी आपली स्पस्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वेगळे नाहीत हे सर्वांना माहीत आहे. उद्धव ठाकरे…

Read More

महासंस्कृतीचा मंचावर स्थानिक दुर्मिळ कला सादर ; शाळकरी मुलींकडून शिवकालीन मर्दानी खेळ

जळगाव | दि .०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगावच्या पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस स्थानिक कलाकारांच्या किंकरी या वाद्या पासून ते शिवकालीन मर्दानी खेळ सादर करून गाजवला. तर कोळी गीताने मोठी रंगत आणली. ब्रिटिशांच्या विरोधात देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या गावापर्यंत लढे लढले गेले. खानदेशातील लढवय्यांनी ह्या ब्रिटिश विरोधातील लढ्यात कशी कामगिरी…

Read More
error: Content is protected !!