देशभरात लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांविषयी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे जन जागृती कार्यक्रम
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : देशभरात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर तीन नवीन कायद्यांबाबत जन-जागृती निमित्ताने आज दि.२ रोजी सकाळी ८:०० ते ०९:४५ वाजे दरम्यान जळगांव शहरातील ला.ना. विद्यालय, नंदिनी बाई मुलींचे विद्यालय, प्रगती विद्यालय आणि अँग्लो उर्दू हायस्कूल मधील जवळजवळ ३०० विद्यार्थांना…
