पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांचेकडून पाहणी

पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज पाचोरा तालुक्यातील वेरुळी खु., वाडी-शेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मंत्री महाजन यांनी त्यांनी शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दरम्यान बहुतांश भागात अजूनही शेतात पुराचे पाणी साचलेले असून, अनेक…

Read More

अनुभूती स्कूलमध्ये सीआयएससीई सहावी राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन काहीतरी नवीन शिकावे, खेळात चांगली कामगिरी करून पदके मिळवावे संधीचे सोने करावे…’ असे आवाहन सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या औपचारीक उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अथिती तथा अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलचे प्राचार्य देबासीस दास यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे, महाराष्ट्र तायक्वांडो…

Read More

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट पंचाची कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव येथील जैन हिल्स वरील सुबीर बोस हॉल मध्ये उत्तर व मध्य महाराष्ट्रातील क्रिकेट पंचाच्या कार्यशाळेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले होते. या कार्यशाळेत ४५ जळगाव सह नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, तसेच छत्रपती संभाजी नगर येथील पंच सहभागी होते….

Read More

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत जळगाव ची ओवी पाटील व श्रद्धा इंगळे दुहेरीच्या राज्य विजेत्या

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्व. डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा- २०२५ ही चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. दि.१० ते १४ सप्टेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटील चाळीसगाव (जळगाव) व श्रद्धा इंगळे (कराड) या दोघींनी १३ वर्षा खालील दुहेरी गटात विजय प्राप्त केला. त्यांनी सेमी फायनल…

Read More

“जिनवाणी”त उध्दृत कृतिशील आचरण जीवनात आणा – प. पू. डॉ. सुप्रभाजी म.सा.

शारिरीक थकवा किंवा आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यावर डॉक्टरांची आवश्यकता भासते, त्यांच्या योग्य परिक्षणाने त्याचे निदान होते. त्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनात ‘जिनवाणी’ कार्य करते. सुख प्राप्ती साठी दु:खाचे कारण म्हणजे क्रोध, माया, लोभ यापासून दुर राहिले पाहिजे. ब्रम्ह मुहूर्तावर उठणे, अतिथींचे स्वागत करणे, क्रोध आल्यावर शांत राहणे… यासाठी संतवाणीचे श्रवण करुन चिंतन, मनन करीत कृतिशील आचरण केले…

Read More

जैन हिल्स येथे क्रिकेट पंचांची कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे व जळगाव जिल्हा क्रिकेट असोशिएशन आयोजित क्रिकेट पंचांची कार्यशाळा दि. १३ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. जैन हिल्स येथील सुबीर बोस हॉलमध्ये ही कार्यशाळा घेण्यात येईल. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून होत असलेल्या कार्यशाळेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पंच संदीप चव्हाण, संदीप गांगुर्डे,…

Read More

अशोक जैन यांना प्रतिष्ठीत ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ प्रदान

अशोक जैन यांना अवार्ड’ प्रदान करताना भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनन्ट जनरल अरुण अनंथानारायणन, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, पदमश्री डॉ. जी.डी. यादव, रवी अय्यर, वीर अवॉर्डचे संयोजक  गगन मल्होत्रा मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई येथील चक्र व्हिजन इंडीया फाऊंडेशनच्या वतीने  आयोजित दिमाखदार  पुरस्कार सोहळ्यात कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, शाश्वत विकास, देशाच्या विकासात…

Read More

जैन इरिगेशनला निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सोहळ्यास उपस्थिती

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतक-यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशनचा शिरोपेचात आणखी एक पुरस्कार वाढला आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला निर्यातीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ५६ व्या ईईपीसी इंडिया नॅशनल एक्सपोर्ट अवॉर्ड्स गौरविले गेले आहे. इंडस्ट्रीयल मशनरी अँड इक्यूपमेंट…

Read More

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेच्या तिन्ही गटात मुली प्रथम

वाकोद ( वास्तव पोस्ट ) : वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या ८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मुलींचे वर्चस्व राहिले. स्पर्धेतील तिन्ही गटात मुलींनी पहिला क्रमांक मिळवला. हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे आणि मिताली काळे यांनी…

Read More

स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांचे रक्तदान

रक्तदान शिबिराप्रसंगी रेडक्रॉसच्या चेअरमन मंगला ठोंबरे, ब्लड बँकेचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, रेडक्रॉसच्या पीआरओ उज्ज्वला वर्मा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ व्हाईस प्रसिडेंट (पर्सेनल) सी.एस.नाईक व इतर सहकारी. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ४४५ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच जळगाव शहरातील सेवाभावी संस्थांमध्ये…

Read More

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी होण्याची सुवर्णंसंधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा  सन २०२६ मध्ये शांघाई येथे आयोजित करण्यात येणार आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत २३ वर्षांखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करून स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा व राज्यस्तरावर…

Read More

‘कर्म सारी दुनियां का हिसाब रखता है : प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा.

      || आत्मोत्कर्ष वाणी ||‘कर्म ना कागज रखता है, ना किताब रखता है, पर सारी दुनियां का हिसाब रखता है।’ कर्म कुणीही असो, कुणालाच सोडत नाही. या भौतिक जगात जगणारे सर्व भूतकाळाचा नव्हे तर फक्त वर्तमानाचाच विचार करत असतात. ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी हाताची मुठ बंद असते, मृत्यू होतो त्यावेळी दोन्हीही हात रिते असतात, खुले…

Read More

केळी व्यापाराबाबत जळगाव व बुरहानपूर प्रशासनाची संयुक्त बैठक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज बुरहानपूर (म.प्र.) चे जिल्हाधिकारी हर्ष सिंह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केळी व्यापाराच्या विविध मुद्यांवर चर्चा केली. ■ लिलावात पारदर्शकताबुरहानपूर प्रशासनाने आश्वासन दिले आहे की येत्या काही दिवसांत केळीचा लिलाव YouTube वर थेट प्रक्षेपित करण्यात येईल. तसेच सर्व APMC मंडळांना ही पद्धत स्वीकारण्याची विनंती करण्यात…

Read More

जिल्ह्यात ‘आदि कर्मयोगी अभियानाची’ उत्साहात सुरुवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील सर्वसमावेशक विकासासाठी महत्त्वाकांक्षी ‘आदि कर्मयोगी अभियानाची’ सुरुवात उत्साहात झाली. जिल्हा नियोजन सभागृहात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत अभियानाचे नुकतेच उद्घाटन झाले. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाशी…

Read More

‘चारित्र्यशील होण्यासाठी आचरण बदला!’ – प. पू. डॉ. हेमप्रभाजी म. सा.

                  ।। आत्मोत्कर्ष वाणी ।।प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या चारित्र्याचा प्रभाव पडत असतो. त्याच्या वर्तनातून शील, कुळ दिसते. आपल्या मनात काही आणि आचरणात काही दुसरेच असेल तर ते चारित्र्यशील आचरण नाही. सदव्यवहार करताना शत्रुबद्दल सुद्धा मनात कपट ठेऊ नये, बोलण्या-वागण्यात शालिनता ठेवली पाहिजे, दुसऱ्यांविषयीचे मनात विचार आणि प्रत्यक्ष व्यवहार यात एकरुपता असावी. व्यक्तीपासून विचार, विचारातून मानसिकता आणि…

Read More
error: Content is protected !!