Headlines

पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांचेकडून पाहणी

पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज पाचोरा तालुक्यातील वेरुळी खु., वाडी-शेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मंत्री महाजन यांनी त्यांनी शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दरम्यान बहुतांश भागात अजूनही शेतात पुराचे पाणी साचलेले असून, अनेक…

Read More

अतिवृष्टीग्रस्त भागास मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची प्रत्यक्ष भेट

अमळनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील मारवड महसूल मंडळात दि २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे कळमसरे व वासरे येथे झालेल्या नुकसानीची पाहणी आज करण्यात आली. याप्रसंगी करनवाल यांनी आपतग्रस्त ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक ती मदत व उपाययोजनांबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे तसेच प्रशासन हे नागरिकांसोबत असून, नैसर्गिक…

Read More

पाचोरा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांसह वैशाली सूर्यवंशी यांचा भाजपात प्रवेश !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मागील काळात शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाची साथ सोडून अनेक आमदार तसेच कार्यकर्ते यांनी भाजपा तसेच इतर पक्षात प्रवेश केला. मात्र अशा या पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पाचोरा येथील वैशाली सुर्यवंशी यांनी मात्र आज मंगळवार दि.१९ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. सूर्यवंशी यांच्यासोबत पाचोरा शहर तथा तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि…

Read More

दिशा बोरनारे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना

निंभोरा ( वास्तव पोस्ट ) : निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथील मूळ निवासी व सध्या मुंबईत कार्यरत असलेले प्राचार्य अनिल बोरनारे यांची कन्या दिशा बोरनारे ही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे.दिशा ही अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील नॉर्थ ईस्टर्न युनिवार्सिटी मध्ये डेटा सायन्स मध्ये उच्च पदवी घेणार आहे. सध्या सुरू असलेला ट्रेण्ड, भविष्यातील संभाव्य घटना आणि…

Read More

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ही केवळ सफारी नाही, तर सातपुड्याचा आत्मा जपणारी संस्कृती आहे. पाल परिसराला नवा चेहरा मिळणार आहे. तरुणांनी येथे छोटे-मोठे हॉटेल्स, खानावळी उभाराव्यात. प्रत्येक…

Read More

भुसावळ टपाल विभागात ‘ए.पी.टी.’ प्रणालीचा शुभारंभ

४ ऑगस्टपासून सात तालुक्यांतील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यान्वित जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय टपाल विभागाने डिजिटल युगाशी सुसंगततेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत ‘ए.पी.टी. (Advanced Postal Technology)’ या नव्या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्र उभारणी आणि डिजिटल उत्कृष्टतेच्या दिशेने चाललेल्या प्रवासात ही एक महत्त्वपूर्ण क्षणिका असून, या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भुसावळ टपाल…

Read More

एरंडोल येथे प्रवासी एस टी बसला अपघात ! एका प्रवाशाचा जागीच मृत्यु !

एरंडोल ( वास्तव पोस्ट ) : एरंडोल–कासोदा मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एमएच २० बी एल ३४०२ क्रमांकाच्या भडगाव कडून एरंडोल कडे जात असतांना एस.टी. बसचा अपघात झाला. यात बस थेट नाल्यात पलटी झाली. अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून, क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अपघाताची माहीती मिळताच तलाठी, मंडळ अधिकारी,…

Read More

पोलिस संरक्षणात नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू शाळेचा प्रशासनाने घेतला ताबा !

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू माध्यमिक शाळेतील १० वी उत्तीर्ण ८० विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले शाळा सोडल्याचे दाखले मिळत नसल्यामुळे विद्यार्थी व पालक मोठ्या समस्येत सापडले होते. संबंधित शाळेचे माजी प्रभारी मुख्याध्यापक सातत्याने अडथळा निर्माण करून दाखले देण्यास टाळाटाळ करत होते. या गंभीर परिस्थितीची माहिती सामाजिक संघटनेमार्फत जिल्हा…

Read More

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे तक्रार निवारण दिन

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या अभिनव उपक्रमांतर्गत सोमवार, दि. २३ जून रोजी यावल पंचायत समिती येथे तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात नागरिकांकडून जिल्हा परिषद व तिच्या अधिनस्त विभागांशी संबंधित…

Read More

“एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रेल्वे मैदानावर मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी केला योगा जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने दि २१ जून रोजी “एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित भव्य योग सत्राचे आयोजन…

Read More

नशिराबाद येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात अन्वरीया ग्रुप विजयी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नशिराबाद येथे सेवा फाऊंडेशन आयोजित दिवंगत माजी क्रिकेटपटू शेख जाकीर, फिरोज खान, जत्ताब खान, शेख बिस्मिल्ला, शेख जावेद, शेख तन्वीर, अब्दुल नबीयांच्या स्मरणार्थ वय ३० पेक्षा जास्त असलेल्या माजी खेळाडूंची मनियार लिजेंड क्रिकेट स्पर्धा नशिराबाद येथे पार पडली. या स्पर्धेत एकूण ८ संघांनी आपला सहभाग नोंदवला. अंतीम सामना रायझिंग…

Read More

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. धरणगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे उद्घाटन व जामनेर तालुक्यातील गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी…

Read More

धरणगाव येथे आरोग्य सुविधांसाठी ३९ कोटी ४६ लाखांचा प्रकल्प ; पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी रुग्णालयाच्या मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या…

Read More

विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजेच शाळेचा विकास : चंद्रकांत बढे

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : दि वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय शाळेत प्रवेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या चेअरमन चंद्रकांत बढे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील यशाचा गौरव करताना म्हटले की, “विज्ञान, खेळ, शिक्षण तसेच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे मिळालेले यश म्हणजे शाळेच्या विकासाचे द्योतक आहे….

Read More

प्रशिक्षणांतून शिक्षकांनी नाविन्याचा वेध घ्यावा : शिक्षण विस्तार अधिकारी बी. डी. धाडी

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : शिक्षकांनी नेहमीच प्रशिक्षणाच्या माध्यमातून नव्या संकल्पना आत्मसात करत स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. शिक्षण पद्धतीत होणारे बदल लक्षात घेऊन शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन शैक्षणिक धोरणांचा स्वीकार करावा. व्यावसायिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या प्रशिक्षणांमधून शिक्षकांनी नव्याचा वेध घ्यायला हवा, असे प्रतिपादन भुसावळ येथील शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी. धाडी…

Read More
error: Content is protected !!