उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आक्रमक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना
मुंबई | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज ओबोसी प्रवर्गातुन मराठा समाजाला आरक्षण आणि सगेसोयरेची अंबलबजावणी केली जात नाही म्हणून अतिशय आक्रमक शैलीत निर्णायक बैठक घेतली . यावेळी त्यांनी समाजाला संबोधित केले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून…
