Home » क्रीडा » Page 11

भारत-पाकिस्तान सामन्याची खेळपट्टी वादाच्या भोवऱ्यात ; चांगली खेळपट्टी देण्याचे ICC कडून आश्वासन

IND vs PAK T20 World Cup 2024 : नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. येथेच अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला होता. मात्र आता चांगली खेळपट्टी देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन आयसीसीने दिले आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषक २०२४ चा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हा बहुचर्चित हाय वोल्टेज सामना…

Read More

आंतरसंस्था राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनचा पुरुष संघ उपविजेता ; तर वयस्क एकेरी गटात सैय्यद मोहसिन यांना राष्ट्रीय विजेतेपद

सांघिक गटाच्या उपविजेतेपदाची ट्रॉफी मान्यवरांच्या शुभहस्ते स्वीकारतांना जैन इरिगेशनचा संघ. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : तेलंगाना मधील निझामाबाद येथे दि. २३ ते २६ मे दरम्यान नव्यभारती ग्लोबल स्कूल येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरसंस्था राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सांघिक गटात साखळी फेरीत एअरपोर्ट ॲथोरिटी, सी.ए.जी., बी.एस.एन.एल. आणि रिझर्व बँक ऑफ…

Read More

आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात हैदराबादचा धुव्वा उडवत केकेआर विजेता

चेन्नई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात आज केकेआरने चॅम्पियन्सला साजेसा खेळ करत आयपीएल २०२४ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. केकेआरच्या गोलंदाजांनी या विजयात सिंहाचा वाटा राहीला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत केकेआरने हैदराबादला फक्त ११३ धावांवर रोखले. त्यामुळे केकेआरला विजयासाठी ११४ असे माफक आव्हान मिळाले. केकेआरने हे आव्हान ९.५ षटकात…

Read More

सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॅम्प महत्त्वाचा – रणजीपटू समद फल्लाह

जळगाव | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) –‘आरोग्यपूर्ण डायट, नैतिकता, शिस्त आणि सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॕम्पचे आयोजन खुप महत्त्वपूर्ण ठरले. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपिठ उपलब्ध करून खेळ, खेळाडूंचे भवितव्य घडविले जात आहे, यासाठी जैन इरिगेशनचे अशोक जैन, अतुल जैन सदैव प्रयत्न करत आहे,’ असे मनोगत रणजीपटू समद फल्लाह यांनी व्यक्त केले. जैन…

Read More

IPL 2024 : बँगलोरची प्ले ऑफमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री ; निर्णायक सामन्यात CSK चा पराभव

मुंबई | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – IPL-2024 पर्वात ६८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेचा संघ १९७ धावाच करू शकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग ६…

Read More

युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाशला सुवर्ण पदक

पुणे | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कझाकिस्तानमध्ये अस्तानात २२ वर्षांखालील युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाश गोरखाने सुवर्णपदक पटकावले. या मुष्टियुद्ध स्पर्धेत २२ वर्षांखालील गटामध्ये वर्चस्व राखत २१ पदकांसह एकूण ४३ पदकांची कमाई केली. पुण्याच्या आकाशने ६० किलो गटाच्या अंतिम लढतीत कझाकिस्तानच्या रस्लन कुझेउबाएवचा ४-१ असा पराभव करून विजेतेपद जिंकले. मागील वर्षी…

Read More

राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी

पुरुष व महिला एकेरीतील विजयी व उपविजयी खेळाडूंसह महाराष्ट्र कॅरम असो. चे सर्वश्री अजित सावंत, यतिन ठाकूर आणि केतन चिखले जळगाव | दि. ८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील वनमाळी हॉलमध्ये दिनांक ४ ते ६ मे दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य…

Read More

अखेर IPL 2024 मधून मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात; प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर

मुंबई | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानात केकेआर कडून २५ धावांनी पराभूत झाल्याने ते प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडले. वेंकटेश अय्यरच्या ७० धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने विजयासाठी १७० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबई इंडियन्सचा डाव १८.५ षटकात १४५ धावांवर आटोपला. मुंबईसाठी हे आव्हान मोठे नसले तरी मुंबईच्या संघाची…

Read More

आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

जळगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन सोमवार दि. २२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर, विद्या इंग्लिश शाळेच्या मागे आयोजित करण्यात आले आहे. जा मुलांची जन्म तारीख ०१.०९.२००१ अथवा त्या…

Read More

५१व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत ग्वाल्हेर जैन इरिगेशन संघास विजेतेपद

कुलपती इंदू बोरा यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारतांना जैन इरिगेशनच्या संघातील खेळाडू डावीकडून सर्वश्री रहीम खान, पंकज पवार (कर्णधार), संदीप दिवे, सय्यद मोहसिन (संघ व्यवस्थापक), योगेश धोंगडे, अभिजीत तिरुपणकर व जैद अहमद फारुकी. ग्वाल्हेर | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – येथे दिनांक ६ ते १० एप्रिल दरम्यान लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन येथे…

Read More

विशाल पाटील याची जागतिक फ्लोरबॉल चॅम्पियनशिपसाठी संघात निवड

जळगाव | दि.२(वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी विशाल पाटील याची फिनलंड येथे होणाऱ्या जागतिक फ्लोरबॉल चॅम्पियनशिपसाठी भारतीय फ्लोरबॉल संघामध्ये निवड करण्यात आली. या निवडीमुळे विशाल पाटील याचा एस एस मणियार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पहूजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश…

Read More

टोणगांव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत बक्षीस वितरण समारंभ संपन्न

भडगाव | दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– टोणगांव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांचे अध्यक्षतेखाली व उपाध्यक्षा मिना बाग, मुख्याध्यापिका मिरा साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. रांगोळी स्पर्धेत सहभागी महिला पालकांनी मोठ्या संख्खेने सहभाग नोंदविला होता. अनुक्रमे प्रथम…

Read More

आरसीबीने प्रथमच डब्ल्यूपीएलचे विजेतेपद पटकावले ; दिल्ली कॅपिटल्सचं दुसऱ्यांदा भंगलं स्वप्न

नवी दिल्ली | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून महिला प्रीमियर लीग २०२४ चे विजेतेपद जिंकले. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा ८ विकेट्सने पराभव करत चमकदार ट्रॉफीवर कब्जा केला. आरसीबीचे हे पहिले विजेतेपद आहे. संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला होता. दुसरीकडे दिल्लीला…

Read More

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा दबदबा कायम; विदर्भाला नमवत ४२व्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी

मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट टीमने ४२ व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकुन इतिहास घडवला आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर १६९ धावांनी विजय मिळवला. मुंबईने विदर्भासमोर विजयासाठी ५३८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. विदर्भानेही जोरदार खेळ करत चौथा दिवस खेळून काढला. पाचव्या दिवशीही जोरदार खेळ सुरु केला. जिंकण्याच्या उद्देशाने…

Read More

मुंबईची ४२ व्या विजेतेपदाकडे जोरदार वाटचाल; विदर्भाला विजयासाठी ५३८ धावांचे तगडे आव्हान

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुशीर खानचे शतक व अजिंक्य रहाणे, शम्स मुलाणी व श्रेयस अय्यरची तुफानी अर्धशतके यांच्या जोरावर यजमान मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद ४१८ धावा केल्या. आता विदर्भसमोर विजयासाठी ५३८ धावा करण्याचे आव्हान असून सामन्याचे दोन दिवस अद्याप बाकी आहेत. मुंबई विक्रमी विजेतेपदाच्या…

Read More
error: Content is protected !!