जळगाव जिल्ह्यात मतदान वाढीसाठी अभिनव उपक्रम; गाव, सोसायटीला मिळणार सुवर्ण, रौप्य आणि कांस्य फलक
जळगाव | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदान वाढीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्या उपक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून मतदानाच्या टक्केवारीवर त्या गावाला, नागरीभागातील सोसायटी, नगर अशा नागरी समुहांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य फलक लावले जाणार आहेत. समुहाचा बहुमान होत असेल तर मतदानवाढीसाठी सामुहिक प्रयत्न होऊ शकतात ही…
