टीम इंडियाने आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली
जोहान्सबर्ग ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या चौथ्या टी २० सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. भारतीय फलंदाजांनी आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करत २० षटक अखेर २८३ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा बचाव करताना भारताच्या गोलंदाजीतही आक्रमकता पाहायला मिळाली. यासह भारताने हा सामना १३५ धावांनी आपल्या नावावर केला. यासह टी-२० मालिका…
