महिला बचत गटासाठी दोन कोटींचं व्यापारी संकुल उभारणार : मंत्री गुलाबराव पाटील

नशिराबाद ( वास्तव पोस्ट ) : “महिला बचत गट” हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असून नशिराबाद मधील महिला बचत गटांना आर्थिक हातभार लावण्यासाठी २ कोटी रुपयांचे व्यापारी संकुल उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी या संकुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. “रस्ते  म्हणजे केवळ वाहतुकीचा मार्ग नाही, तर विकासाची रक्तवाहिनी असते. या…

Read More

जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपिटमुळे पिकांचे मोठे नुकसान ; पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे निर्देश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रावेर तालुक्यात व १३ एप्रिल रोजी जळगाव तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः रावेर शहरासह भोकर, भादली खुर्द परिसरामध्ये तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही केळी व मका या नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

दशमा भवानीच्या नृत्यात रंगले पालकमंत्री ; भक्तिमय वातावरणात पाळधीच्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पाळधी ( वास्तव पोस्ट ) : दशमा भवानी नृत्य ही आपल्या खान्देशातील संस्कृतीची शान आहे. या पवित्र मातेच्या चरणांशी जोडलेला हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. यात्रेच्या निमित्ताने एकत्र येणं, हेच श्रद्धेचं प्रतिक आहे. भवानी मातेच्या आशीर्वादाने आपण समाजहिताची कामं करत राहणं, हीच खरी पूजा आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी…

Read More

समतेच्या सूर्याचा उदय म्हणजे महात्मा फुले : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिरसोली ( वास्तव पोस्ट ) : “महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, ते एक विचारमंत्र होते,” असे सांगताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “त्यांनी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून समाजातल्या वंचित, शोषित घटकांना आवाज दिला. शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं.” “समाजाचं खरं उध्दार हे शिक्षणातूनच शक्य आहे, याचा मंत्र महात्मा फुलेंनी दिला…

Read More

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागल्याने दुखापत

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील जवान नायक अर्जुन लक्ष्मण बावस्कर यांना आसाम – अरुणाचल सीमेवर देशाचे रक्षण करत असताना वीरमरण आले. भारत मातेचे या वीर सुपुत्रावर आज वरणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री गिरीश महाजन हे अंत्यसंस्कारास उपस्थित होते. शहीद जवानाचे पार्थिव शरीर एका ट्रकवर ठेवलेले होते. यावेळी…

Read More

बिलवाडी व परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बिलवाडी ता. जि. जळगांव येथील कुरकुर नाल्यात बहुळा धरणाचे पाणी सोडणे व बिलवाडी केटीवेअर भरणे करिता बिलवाडी चे लोकनियुक्त सरपंच दिनोद पाटील, उपसरपंच धोंडू जगताप तसेच डोमगाव सरपंच विश्वनाथ मंडपे, पाथरी सरपंच अर्जुन सिरसाळ, माजी सरपंच प्रदिप अंकुश पाटील, ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील यांच्या तर्फे राज्याचे पाणीपुरवठा व…

Read More

पाण्याचा थेंब न थेंब मौल्यवान असून, जल संवर्धन करणे काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

मुक्ती फाउंडेशनच्या जल जागृती पत्रकाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन पाळधी ( वास्तव पोस्ट ) : पाण्याचा थेंब न थेंब मौल्यवान असून आपण सर्वांनी मिळून जल संवर्धन करणे काळाची गरज आहे असे मत जागतिक जल दिनानिमित्त सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन तर्फे विशेष जल जागृती अभियान पत्रक प्रकाशन करताना  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता…

Read More

३१ महिला बचत गटांनी १०० टक्के करवसुली दिल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. स्त्रियांनी केवळ घरापुरत्या न राहता उद्योग, समाजसेवा आणि प्रशासनातही मोठी झेप घ्यावी.” स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन यांसारख्या योजनांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला आहे. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही, त्यामुळे महिलांनी स्वावलंबी बनावे! ओला आणि सुका कचरा वेगळा केल्यास त्याचा पुनर्वापर होऊन…

Read More

गजाला पिंजारी या चिमुकलीचा यंदा पहिला रोजा !

ऐनपूर ( वास्तव पोस्ट ) : मुस्लिम धर्मीय पवित्र रमजान महिन्याला दि.२ मार्च पासून सुरवात झाली. दि.३ मार्च रोजी गजाला इकबाल पिंजारी या इयत्ता दूसरीत शिकणाऱ्या ७ वर्षीय मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वी पूर्ण केला. गजाला पिंजारी ही चिमुकली रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते इकबाल पिंजारी यांची मुलगी आहे. रमजान, हा…

Read More

शेळगाव बॅरेज प्रकल्पातून पहिल्यांदाच सुटणार आवर्तन ; २५ गावांना मोठा दिलासा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने यंदा प्रथमच आवर्तन सोडले जाणार आहे. सध्या ६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने जळगाव, धरणगाव, यावल आणि चोपडा तालुक्यातील २५ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पाटबंधारे विभागाचे…

Read More

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करून ड्रोनच्या मदतीने फवारणी तंत्रज्ञानाचा लाभ घेवून अनुदानासाठी अर्ज करावा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसह शेतीतील विविध अडचणींवर मात करता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे व आधुनिक कृषी…

Read More

नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षणाच्या परिवर्तनाची नवी दिशा डॉ. अनिल झोपे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. हे धोरण २०२० मध्ये लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा परिष्कृत आवृत्ती असून, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे…

Read More

गावाच्या विकासासाठी सदैव तुमच्या सोबत : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा बांभोरी येथे ग्रामस्थांकडून सत्कार धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : बांभोरी “आज तुम्ही जो सत्कार केला तो केवळ एक सन्मान नसून तुमच्या प्रेमाची व विश्वासाची पोचपावती आहे. हा विश्वास आणि तुमचं प्रेम हेच माझं खरं पाठबळ आहे, हीच माझी खरी श्रीमंती आहे. ग्रामपंचायत कार्यालय मंजूर केले असून त्याचे…

Read More

ई पिक पाहणीत उत्कृष्ठ कामगिरी बद्दल सुरेश पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

शिरसोली ( वास्तव पोस्ट ) : सन २०२४-२५ या वर्षांत महसूल प्रशासना अंतर्गत जळगाव तालुक्यातील म्हसावद मंडळ मध्ये मौजे कुऱ्हाडदे गावात डिजिटल क्रॉप सर्व्हे (ई पिक पाहणी) या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आज दि.१५ शनिवार रोजी अप्पर मुख्य सचिव महसूल व वनविभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पोलीस पाटील…

Read More

भारताची सुजान पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर : परीक्षित बऱ्हाटे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक अमुलाग्र बदल होताना दिसून येत आहेत, या बदलांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांसोबतच विद्यार्थी व पालकांनी देखील समजून घेतले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण हे एकविसाव्या शतकातील नव्या युगाला सामोरे जाणारे शिक्षण आहे हे धोरण यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून भारताची सुजान व सुशिक्षित पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर…

Read More
error: Content is protected !!