चहा विक्रेत्याने आगीची अफवा पसरवल्याने जळगाव रेल्वे दुर्घटना घडली: उपमुख्यमंत्री अजित पवार
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि २२ बुधवार रोजी परधाडे ते माहिजी दरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताचे खरे कारण समोर आले आहे. काल संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याचा समज झाल्याने झालेल्या गोंधळामुळे प्रवाशांनी भितीपोटी डब्यातून खाली उड्या मारल्या. आणि नेमके याच वेळी बाजूच्या रेल्वे रुळावरुन कर्नाटक एक्सप्रेस आल्याने त्याखाली काही…
