जळगाव जिल्ह्याचे सौर ऊर्जा निर्मितीच्या दिशेने आश्वासक पाऊल
जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आपल्या राज्यात काही महिन्यापूर्वी सुमारे ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. त्यात ४०,००० कोटी रुपये गुंतवणूक आणि २५ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे जाहिर केले होते. तसेच त्यावेळी घोषित केले होते की, ‘पुढच्यावर्षी ४०…
