चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने पाकला लोळविले ; विराट कोहलीचे नाबाद दमदार शतक !
दुबई ( वास्तव पोस्ट ) : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. यासह, संघाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात १८० धावांनी पराभवाचा बदला घेतला. रविवारी दुबईमध्ये पाकिस्तानने २४१ धावा केल्या. भारताने ४२.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून विराट कोहलीने नाबाद १००, श्रेयस अय्यरने ५६ आणि शुभमन गिलने ४६…
