प्राकृतिक कृषी संमेलन २०२५ : महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीचे हब बनविण्याचा संकल्प
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे ‘प्राकृतिक कृषी संमेलन २०२५’ पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, नैसर्गिक शेती ही केवळ शेतीची पद्धत नसून ती शाश्वत शेतीकडे नेणारी एक सर्वसमावेशक दृष्टी आहे. रासायनिक खतांसह बियाणांचा अतिवापर जमिनीची सुपीकता कमी करत आहे,…
