Headlines

मुक्ताईनगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा शुभारंभ करत त्यांनी पालखीचे पूजन केले आणि स्वतः पालखीचे सारथ्य करून या ऐतिहासिक अध्यात्मिक परंपरेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,…

Read More

महिलेची रस्त्यात प्रसूती ! जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले चौकशीचे आदेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : चोपडा तालुक्यातील बोरमढी येथील एका आदिवासी महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन वैद्यकीय पथकासह संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सावदा रेल्वे स्थानकाचे ऑनलाईन लोकार्पण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील सावदा रेल्वे स्थानकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले की, या स्थानकावर प्रवाशांसह शेतकऱ्यांसाठी रेक सुविधा निर्माण करण्यात आली असून, खत आणि केळी वाहतुकीसाठी ती उपयुक्त…

Read More

शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते अनावरण

जिल्ह्यात २८ शहीद स्मारकं उभारणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा चोपडा ( वास्तव पोस्ट ) : मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील धनराज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळगावी घोडगाव (ता. चोपडा) येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे…

Read More

पिंप्री येथे बचत गटांसाठी “बहिणाबाई मार्ट” उभारणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : घराच्या अर्थव्यवस्थेची खरी धुरीण म्हणजे महिला असून बचत गट हे घरासाठी दुसरी अर्थव्यवस्था आहे. महिलांनी स्थानिक व डिजिटल बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रशिक्षणे घेवून उत्पादने दर्जेदार ठेवावीत, मिळालेल्या कर्जातून रोजगार निर्मिती, व्यवसाय वाढ व उत्पादनात नावीन्यता आणण्यासाठी वापर करावा. असे आवाहन करुन महिला गटांच्या उत्पादनांना…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिर

चोपडा ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराला आज दि. ४ मे २०२५ रोजी उमर्टी (ता. चोपडा) येथील पा.रा. भादले आदिवासी आश्रमशाळा येथे उत्साही वातावरणात सुरुवात झाली. शिबिराचा शुभारंभ महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुती हार अर्पण करून व स्वागत गीताने…

Read More

स्वच्छता ही आपल्या संस्कृतीची ओळख असून सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

“कंपोस्ट खड्डा भरा, आपलं गाव स्वच्छ ठेवा” ,जिल्हास्तरीय मोहिमेचा शिरसोलीत शुभारंभ शिरसोली ( वास्तव पोस्ट ) : ही मोहीम केवळ एका खड्ड्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा संकल्प आहे, स्वच्छता म्हणजे फक्त शासकीय कार्यक्रम नाही, ती आपल्या संस्कृतीची ओळख असून सामूहिक जबाबदारीआहे. आजवर आपण घरटी शौचालय उभारून पहिला टप्पा पूर्ण केला आहे….

Read More

भुसावळ तालुक्यातील शिक्षक गुणवंतांचा गटसाधन केंद्रात गौरव

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : शिक्षण क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांतर्गत तालुक्यातील शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव गटसाधन केंद्रामध्ये करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, बी.डी. धाडी, विषय तज्ञ शिक्षक सचिन पाटील, संजय गायकवाड आदि उपस्थित होते. यावेळी केंद्रप्रमुख पदावरून शिक्षण विस्तार अधिकारी पदी आशिक शेख यांची निवड झाली. राज्य मुख्याध्यापक संघातर्फे…

Read More

महिला बचत गटासाठी दोन कोटींचं व्यापारी संकुल उभारणार : मंत्री गुलाबराव पाटील

नशिराबाद ( वास्तव पोस्ट ) : “महिला बचत गट” हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असून नशिराबाद मधील महिला बचत गटांना आर्थिक हातभार लावण्यासाठी २ कोटी रुपयांचे व्यापारी संकुल उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी या संकुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. “रस्ते  म्हणजे केवळ वाहतुकीचा मार्ग नाही, तर विकासाची रक्तवाहिनी असते. या…

Read More

जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपिटमुळे पिकांचे मोठे नुकसान ; पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे निर्देश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रावेर तालुक्यात व १३ एप्रिल रोजी जळगाव तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः रावेर शहरासह भोकर, भादली खुर्द परिसरामध्ये तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही केळी व मका या नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

दशमा भवानीच्या नृत्यात रंगले पालकमंत्री ; भक्तिमय वातावरणात पाळधीच्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पाळधी ( वास्तव पोस्ट ) : दशमा भवानी नृत्य ही आपल्या खान्देशातील संस्कृतीची शान आहे. या पवित्र मातेच्या चरणांशी जोडलेला हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. यात्रेच्या निमित्ताने एकत्र येणं, हेच श्रद्धेचं प्रतिक आहे. भवानी मातेच्या आशीर्वादाने आपण समाजहिताची कामं करत राहणं, हीच खरी पूजा आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी…

Read More

समतेच्या सूर्याचा उदय म्हणजे महात्मा फुले : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिरसोली ( वास्तव पोस्ट ) : “महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, ते एक विचारमंत्र होते,” असे सांगताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “त्यांनी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून समाजातल्या वंचित, शोषित घटकांना आवाज दिला. शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं.” “समाजाचं खरं उध्दार हे शिक्षणातूनच शक्य आहे, याचा मंत्र महात्मा फुलेंनी दिला…

Read More

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागल्याने दुखापत

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील जवान नायक अर्जुन लक्ष्मण बावस्कर यांना आसाम – अरुणाचल सीमेवर देशाचे रक्षण करत असताना वीरमरण आले. भारत मातेचे या वीर सुपुत्रावर आज वरणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री गिरीश महाजन हे अंत्यसंस्कारास उपस्थित होते. शहीद जवानाचे पार्थिव शरीर एका ट्रकवर ठेवलेले होते. यावेळी…

Read More

बिलवाडी व परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बिलवाडी ता. जि. जळगांव येथील कुरकुर नाल्यात बहुळा धरणाचे पाणी सोडणे व बिलवाडी केटीवेअर भरणे करिता बिलवाडी चे लोकनियुक्त सरपंच दिनोद पाटील, उपसरपंच धोंडू जगताप तसेच डोमगाव सरपंच विश्वनाथ मंडपे, पाथरी सरपंच अर्जुन सिरसाळ, माजी सरपंच प्रदिप अंकुश पाटील, ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील यांच्या तर्फे राज्याचे पाणीपुरवठा व…

Read More

पाण्याचा थेंब न थेंब मौल्यवान असून, जल संवर्धन करणे काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

मुक्ती फाउंडेशनच्या जल जागृती पत्रकाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन पाळधी ( वास्तव पोस्ट ) : पाण्याचा थेंब न थेंब मौल्यवान असून आपण सर्वांनी मिळून जल संवर्धन करणे काळाची गरज आहे असे मत जागतिक जल दिनानिमित्त सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन तर्फे विशेष जल जागृती अभियान पत्रक प्रकाशन करताना  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता…

Read More
error: Content is protected !!