दिपक जाधव

पुढील महीन्यात राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक ; महाराष्ट्रातही ६ जागांवर होणार मतदान

मुंबई ( प्रतिनिधी ) दि. २९, आज निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा आज दि .२९ सोमवार रोजी जाहीर केल्या. पुढील महिन्यात २७ फेब्रुवारीला या सर्व ५६ जागांसाठी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील ६ जागांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मतदानाच्याच दिवशी निकाल लागणार आहेत. याबाबत ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात…

Read More

पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीचे अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती ; विरोधकांकडून मात्र टीकेची झोड

मुंबई ( प्रतिनिधी ): दि .२९, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे . राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पक्षांतर बंदी कायद्याची चिकित्सा करुन आढावा घेईल. मुंबईत महाराष्ट्र विधान भवनात आयोजित ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी दोन दिवसीय परिषदेच्या समारोपा प्रसंगी…

Read More

जळगाव येथे संत गाडगेबाबा जयंती उत्सव आयोजना निमित्त सर्व समाज समावेशक सभा संपन्न.

जळगाव ( प्रतिनिधी ) दि . २८, निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती २३ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे . जळगाव येथे यावर्षी सर्व समाज समावेशक गाडगेबाबा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे . यात संत गाडगेबाबा यांच्या नावाने विविध कार्यरत सामाजिक संस्था व संघटना तसेच त्यांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या लोकांचा समावेश अत्यावश्यक आहे…

Read More

राजकीय भूकंप , बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा ; ९ व्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ .

मुंबई ( प्रतिनीधी ) दि .२८, नितीश कुमार यांनी त्यांच्या बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केल्यानंतर आज बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये राजकीय समिकरणं पुन्हा एकदा बदलली आहेत. बिहारमध्ये याआधी आरजेडी आणि जेडीयूचं सरकार होतं. परंतु या सरकारमधून बाहेर पडून भाजपा सोबत जाण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतल्याने आता बिहारमधील…

Read More

“गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका वाकोद” येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू

वाकोद दि. २८ ( प्रतिनिधी ) – आगामी काळात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वाकोद आणि पंचक्रोशीतील युवकांसाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेतर्फे मोफत मार्गदर्शन वर्ग प्रारंभ झालेला आहे. सदर मार्गदर्शन वर्ग शनिवार व रविवारी सकाळी दहा ते पाच या वेळात गौराई कृषी तंत्रनिकेतन या ठिकाणी संपन्न…

Read More

जळगाव जिल्हा महसूल विभाग कार्यालयाच्या अथेलेटिक्स स्पर्धा संपन्न

जळगाव दि .२७ ( प्रतिनिधी )- जिल्हा महसूल विभागाच्या अथेलेटिक्स स्पर्धा आज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, रिले, जलद चालणे , गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांबउडी, उंचउडी या क्रीडा प्रकारचा समावेश होता स्पर्धा पुरुष व महिला वयोगटात घेण्यात आली यातील विजयी स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात…

Read More

अशोक जैन यांचे हस्ते लुपिन डायग्नोसिस लॅबचे उद्घाटन.

आता रिपोर्टसाठी नमुने नाशिक मुंबई पाठवण्याची आवश्यकता पडणार नाही… अवघ्या दोन तासात रिपोर्ट्स मिळणार. जळगाव, दि.२७ ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लुपिन डायग्नोसिस लॅबचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते दि २६ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले.रुग्णांना आपल्या उपचारासाठी कुठलीही दिरंगाई होऊ नये व त्यांना आपल्या विविध वैद्यकीय चाचण्या…

Read More

व्हाईस ऑफ मिडियाचा दोन दिवसीय केडर कॅम्प संघटनाशिवाय यश मिळणे केवळ अशक्यच – आ.श्रीकांत भारतीय

जळगाव दि .२७ ( प्रतिनिधी ) भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतचा इतिहास व चळवळीचा मागोवा घेतला तर आपल्या देशाच्या डीएनए मध्येच संघटनेच्या पद्धतीनेच यश मिळते,हे रहस्य आहे.संघटन कार्याने रिच आणि स्पीच मिळते म्हणजे आपला प्रभाव दाखवण्याचा वाव असतो असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे आ.श्रीकांत भारतीय यांनी केले.व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवशीय केडर बेस…

Read More

आरक्षण देतांना कोणावरही अन्याय होणार नाही ; न्यायालयाच्या आदेशाशिवाय गुन्हे मागे घेता येणार नाही

नागपूर ( प्रतिनिधी ) दि .२७, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या १३ मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नाही . असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.२७ रोजी माध्यमांशी बोलताना सांगितले . फडणवीस यांनी सांगितले की, आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मात्र घरे जाळणे, थेट…

Read More

विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नवजात बाळांची वैद्यकीय काळजी सक्षमपणे घेतली जाईल- पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव ( प्रतिनिधी ) दि .२६ -ज‍िल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक ६ मधील व‍िशेष नवजात श‍िशु काळजी कक्षाचे (Special Newborn Care Unit- SNCU) पालकमंत्रीगुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. एसएनसीयू युनिटच्या माध्यमातून ज‍िल्ह्यातील नवजात बाळांची वैद्यकीय काळजी सक्षमपणे घेतली जाईल. अशा व‍िश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी…

Read More

शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

मुंबई ( प्रतिनिधी ) दि.२६, बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर यांनी अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.देशाच्या नागरी पुरस्कारातील मानाचे पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचे मुख्यमंत्री…

Read More

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, ( प्रतिनिधी ) दि.२६: मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार झिशानबाबा सिद्दिकी, स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी मनोज गुहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागुल, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, अंजली भोसले, तेजस…

Read More

स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, ( प्रतिनिधि ) दि.२६ : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण ;

विजयवाडा ( प्रतिनिधी ): आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण केले. विजयवाडा येथे उभारण्यात आलेला हा डॉ.आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच असा पुतळा आहे. या पुतळ्याची उंची सुमारे २०६ फुट इतकी…

Read More

कजगाव येथे महाप्रसाद वाटप

कजगाव ( प्रतिनिधि ) कजगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री शाकंभरी देवी नवरात्र निमित्त ६४ प्रकारच्या फळभाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. हा नेवैद्य अन्नपूर्णा माता आई भगवती श्री शाकंभरी देवीला अर्पण करण्यात आला. गावातील सर्व सेवेकरी यांनी हा नैवेद्य दाखवला. तसेच प्रसाद म्हणून या नैवेद्याचे वाटप करण्यात आले.

Read More
error: Content is protected !!