ऑस्ट्रेलिया पुन्हा…! टीम इंडियाला हरवले अन् अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून १४० कोटी भारतीयांना रडवले
वास्तव पोस्ट न्यूज़ l दि .११, आज खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र लक्षाचा पाठलाग करताना भारताच्या युवा टीमची चांगलीच पडझड झाली. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील २५४ हे सर्वात मोठं लक्ष्य होतं , ते पार करतांना ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या जेतेपदाच्या मार्गात पुन्हा एकदा आडवा आला. सविस्तर…
