कल्याण प्रकरण ; कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर ( वास्तव पोस्ट ) : कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आले असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या…
