उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करुन केले नववर्षाचे स्वागत

ठाणे ( वास्तव पोस्ट ) : धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेले तसेच शिवसेना ठाणे शाखा आणि ‘रक्तानंद’ ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे यंदा ३० वे वर्ष असून यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून २०२५ या नवीन वर्षाचे स्वागत केले. यावेळी दरवर्षी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ‘रक्तानंद’ पुरस्कार…

Read More

धान-भरडधान्य खरेदीच्या नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ : मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा…

Read More

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : पेरणे येथील विजयस्तंभ हे एक प्रेरणास्थान असून देशातील, राज्यातील लाखो अनुयायी येथे अभिवादनासाठी येत असतात. येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाकडून चांगल्या प्रकारच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी…

Read More

ग्रामीण भागात रस्त्यांच्या कामात पारदर्शकता व गुवत्तेला महत्व द्यावे : मंत्री जयकुमार गोरे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ व ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजने’च्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक झाली….

Read More

पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने सह्याद्रीवर आढावा बैठक

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे येणाऱ्या १०० दिवसांत करावयाच्या कामाच्या अनुषंगाने आढावा घेतला. यामध्ये त्यांनी परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि वस्त्रोद्योग विभागांना उपयुक्त सूचना दिल्या. यावेळी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे…

Read More

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेसंदर्भात आढावा बैठक संपन्न

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार दि.३१ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अप्पर मुख्य सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या महाराष्ट्र शासनाच्या फ्लॅगशीप उपक्रमाकरिता प्रकल्प विकासकांना येणाऱ्या…

Read More

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या नागरिकांना शुभेच्छा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : नववर्षाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही…अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त केला. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल,…

Read More

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी छत्रपती शाहू वैद्यकीयनगरी तयार : मंत्री हसन मुश्रीफ

लवकरच परिसरात भव्य असा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळाही उभारणार कोल्हापूर ( वास्तव पोस्ट ) : शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २९ एकरात राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय नगरी उभारण्याचे काम सुरू आहे. यातील पुर्ण झालेल्या इमारती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कार्यान्वित झाल्या. यामध्ये मुलींचे वसतीगृह, शवविच्छेदन गृह इमारत, व्याख्यान कक्ष व…

Read More

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : अखेर वाल्मीक कराड पुणे सीआइडी ला शरण !

पुणे ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारण्यांकडे जनतेचे लक्ष लागून होते. कारण या हत्याकांडातील संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड याचे जवळपास सर्वच प्रमुख राजकीय नेत्यांसोबत उठबस असल्याचे फ़ोटो आणि विडिओ प्रसार माध्यमात व्हायरल झाले होते. अखेर आज मंगळवार दि.३१ रोजी पुणे सीआयडी अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली. दरम्यान वाल्मिक कराड शरण…

Read More

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : ॲड. माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : कृषी विभागातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. राज्याचे कृषिमंत्री म्हणून पदभार घेताना मंत्रालय येथे ते बोलत होते. कृषी विभागात आवश्यक तिथे सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राज्यात…

Read More

संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार वाल्मीक कराडसह चार जणांची बँक खाती सील !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सीआयडी ताबडतोब कामाला लागले असून सरपंच हत्या प्रकरणात फरार आरोपींची बँक खाते सील करण्यात आली आहेत. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या जवळपास नऊ टीम कार्यरत आहेत. या सर्व टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडी अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत आहेत….

Read More

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे आवाहन ; ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. मात्र…

Read More

चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून हत्या ; विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे राजगुरूनगरमध्ये

पुणे ( वास्तव पोस्ट ) : राजगुरुनगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय ५४ वर्षीय नराधमाने २ चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, आज शुक्रवार दि.२७ रोजी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या राजगुरूनगरमध्ये पोहचल्या असून त्यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजगुरूनगरमध्ये…

Read More

देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (वास्तव पोस्ट ) : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात…

Read More

धोबीघाट परिसरात परीट समाजासाठी सुसज्ज सभागृह उभारणीकरीता आराखडा तयार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती ( वास्तव पोस्ट ) : परीट समाजातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विश्वासात घेत धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, कऱ्हा नदी…

Read More
error: Content is protected !!