राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू ; महिलांना मिळणार दरमहा १५०० रुपये

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना राज्यात लागू केल्याने विधानभवन परिसरात महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण करुन राखी बांधत त्यांचे आभार व्यक्त केले. महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण योजना’ लागू केल्याने त्यांना महिलां कडून राखी बांधण्यात आली. मध्य प्रदेश…

Read More

विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता ७५ हजार ऐवजी १० हजार रुपयांचे शुल्क

Reduced Inheritance Certificate Fees for widows : शासन विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. त्यात वारसा प्रमाणपत्रावरील शुल्क कमी करण्याचा निर्णय सर्वच उत्पन्न गटातील महिलांना लागू करण्यात आला आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

Read More

‘आरोग्याची वारी, आली तुमच्या दारी’ या उपक्रमाचे उद्घाटन

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘आरोग्यवारी – आली आपल्या दारी’ या उपक्रमाचे उदघाटन आज या वारीला भगवा झेंडा दाखवून करण्यात आले. या आरोग्यवारी मध्ये आळंदी ते पंढरपूर या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर आणि देहू ते पंढरपूर या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या…

Read More

पुणे हिट अँड रन : मृतकांच्या पालकांना दहा लाखांचा धनादेश सुपूर्द

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुणे शहरातील पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या १० लाखांचा धनादेश आज त्यांना सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करू असे आश्वासन मुख्यमंत्री…

Read More

पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना ‘सिबील स्कोअर’ची सक्ती केली जाऊ नये : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३ व्या बैठकीत राज्याच्या सन २०२४-२५ साठीच्या ४१ लाख २८६ कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यास मान्यता देण्यात आली. शेती हे महाराष्ट्राचे बलस्थान असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बँकांनीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना…

Read More

महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व पुनर्वसन नियंत्रण समितीच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व पुनर्वसन समन्वय समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. या पुनर्वसित गावांना १८ नागरी सुविधांसह त्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त निधी ग्रामविकास विभागाला (आरआरडी) देण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. राज्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या विविध…

Read More

२० ऑगस्ट रोजी कामगार आयुक्त कार्यालयावर कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय मोर्चा

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची बैठक नुकतीच मुंबई येथे घेण्यात आली. या बैठकीत कामगारांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने येत्या २० ऑगस्ट रोजी दुपारी १:०० वाजता वांद्रे रेल्वे स्टेशन (पूर्व) येथून हजारो कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी मोर्चा बीकेसी येथील कामगार…

Read More

माकपच्या शिष्टमंडळाने घेतली नाना पटोले यांची भेट

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात व राज्यात शेतकरी, शेतमजूर व कामगार कर्मचाऱ्यांच्या तीव्र होत असलेल्या विविध प्रश्नांबाबत आज माकपच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ज्येष्ठ नेते नरसय्या आडम व उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी आ. विनोद निकोले, माजी आमदार जे.पी.गावीत, डॉ. डी.एल.कराड, डॉ.अजित नवले, शैलेंद्र कांबळे…

Read More

मंत्री गिरीश महाजन यांची नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने सध्या बैठकींचा सपाटा लावला असून त्यात सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या भाजप प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान नाशिक…

Read More

प्रॉव्हिडंट फंड चूकवेगिरी करणाऱ्यांवरील दंड कमी करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच कार्पोरेट व मालक वर्गाच्या हिताचे व कामगार विरोधी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. कामगार मंत्रालयाने दि.१४जून २०२४ रोजी प्रॉव्हिडंट फंडाचे कर्मचाऱ्यांचे योगदान वेळेवर जमा न करणाऱ्या नियोक्त्यावरील सर्व दंडात्मक शुल्क कमी करणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. देशातील १ कोटी…

Read More

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘सीटु’ च्या वतीने निदर्शने आंदोलन

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत संघर्ष समितीच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना ‘सीटु’ च्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या१) नव्याने ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले त्या सर्व…

Read More

IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन आता त्यांची विकास आयुक्त, असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यासंबंधीच पत्र काढले. तुकाराम मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून…

Read More

पोलीस भरती : एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केले असल्यास मैदानी चाचणीत चार दिवसांचे अंतर

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणेसाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक १९ जून २०२४ पासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. उमेदवारांना पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई पदांकरिता एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी दोन ठिकाणी किंवा…

Read More

पासधारक विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी ; एसटी पास आता थेट तुमच्या शाळेत

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यभरात शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणारे असे लाखो विद्यार्थी आहेत, की जे आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने ये जा करत असतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना आता अ एसटी बसचे पास त्यांच्या कॉलेज तथा शाळेत वितरित करण्यात येतील. याबाबत तशा सूचना…

Read More

‘मॉडर्न प्लास्टिक इंडिया’ कडून शकुंतला जैन यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार

मॉडर्न प्लास्टिक इंडियाचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार स्वीकारतांना जळगाव येथील जेबी प्लास्टोकेमच्या शकुंतला जैन शेजारी साबू थॉमस, कुलपति, महात्मा गांधी विश्वविद्यालय, केरल JB PLASTOCHEM PRIVATE LIMITED : प्लास्टिक व्यवसायात उत्कृष्ट योगदानासाठी शकुंतला कांतिलाल जैन यांना ‘मॉडर्न प्लॅस्टिक इंडिया’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच जेबी प्लास्टोकेमचे अध्यक्ष अविनाश जैन यांनाही…

Read More
error: Content is protected !!