पुजारी, सेवकांची चारित्र्य पडताळणी करा; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कल्याण तालुक्यातील एका गणपती मंदिराच्या तीन पुजाऱ्यांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी धार्मिक स्थळांमध्ये कार्यरत सर्व कर्मचारी, पुजारी व पूर्णवेळ सेवकांची पोलीस ठाण्यामार्फत चारित्र्य पडताळणी करावी, अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यातील शिळगावात…

Read More

लाडक्या बहीणीनंतर आता लाडक्या भावांसाठीही मोठी योजना ; पंढरपुरात मुख्यमंत्री यांची घोषणा

Eknath Shinde : आषाढ़ी एकादशी निमित्त महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल होताच त्यांनी लाडक्या भावांसाठी मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत १२ वी, डिप्लोमा व पदवीधरांना विद्यावेतन दिले जाणार आहे. पंढरपुर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आहे. या…

Read More

पनवेल अपघातातील जखमींची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विचारपुस ; मृतांच्या कुटुंबाला ५ लाख मदत जाहीर

पनवेल ( वास्तव पोस्ट न्यूज ) : डोंबिवली ग्रामीण येथून पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर काल ट्रॅक्टर सोबत भीषण अपघात झाला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी एमजीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता, डॉक्टर्स, शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, संतोष चव्हाण, शिवसेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख…

Read More

वादग्रस्त पूजा खेडकर पहिल्यांदाच थेट बोलल्या ; ‘आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी आरोपी नाही’

POOJA KHEDKAR : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आलेले आरोप मीडिया जनतेसमोर मांडत आहे. मात्र कोणी काही जरी आरोप केले तरी त्याचं उत्तर मी कमिटीसमोरच मांडणार आहे, असं पूजा खेडकर यांनी स्पष्ट केलं. पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पूजा…

Read More

राज्यावरील कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर !‘कॅग’ने सरकारला दिला सावधतेचा इशारा !

CAG Maharashtra Of Government : राज्य सरकारने अनावश्यक अनुदान वाटप कमी करा असे कॅगने शिंदे-फडणवीस- पवार सरकारला सुनावले असुन वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याची शिफारस केली आहे. जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, सरकारने अर्थसंकल्पात उधळपट्टी केली आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे भारताचे नियंत्रक आणि…

Read More

खबरदार : बेकायदा वृक्षतोड केल्यास भरावा लागणार ५० हजारांचा दंड !

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पर्यावरण संवर्धन काळाची गरज असुन, सर्रास होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरण समतोल बिघडत चालला आहे. बेकायदा होत असलेल्या वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी बेकायदा वृक्षतोडीच्या दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून ५० हजार करण्यात येणार आहे. यासाठी पुढील आठवड्यात आदेश जारी करण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली….

Read More

मुंबईत पोहचताच ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ‘मातोश्री’वर ; राजकीय भुवया ऊंचावल्या !

Mamata Banerjee visits Matoshree : आजच्या या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, ही आमची कौटुंबिक भेट असून या भेटीचा राजकारणाशी काही संबंध नाही. ममता बॅनर्जी यांनी मात्र आपण या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार, असं माध्यमांना सांगितले. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबईच्या…

Read More

बलून बंधारे, पाडळसे धरणासह तापी खोरे योजनेसाठी केंद्र सरकारला साकडे

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गिरणा नदीवरील ७ बलून बंधारे, तसेच पाडळसे धरण व तापी खोरे महाकाय पुर्नभरण योजनेसंदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना पत्र पाठविले आहे. अशा मागणीचे पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना पाठविले…

Read More

मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार मोठा दिलासा

CM – EKNATH SHINDE : किनारी मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरु असुन हे मार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यात येत आहेत. या मार्गांमुळे वाहतुकीच्या कोंडीतुन जनतेला दिलासा मिळणार आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान…

Read More

सापुतारा घाटात खाजगी बस कोसळून अपघात ; अपघाताची घटना व्हिडीओमध्ये कैद !

सापुतारा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिक जिल्ह्यातील सापुतारा घाटात चालकाचे नियंत्रण सुटून बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त बसमध्ये ५७ प्रवाशी होते. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच आठ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी युद्ध पातळीवर मदत केली आणि रुग्णवाहिकाही बोलावली. दरम्यान या अपघाताचा एक…

Read More

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंत मोरेंचा जाहीर पक्षप्रवेश

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी वसंत मोरे यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पुणे जिल्हासंपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर तसेच इतर अनेक शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित…

Read More

मद्यपी वाहनचालक तसेच नियम भंग करणाऱ्या पब्ज, बारवर कडक कारवाई करण्याच्या सूचना

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सध्या महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातील बऱ्याच प्रकरणात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ हे मुख्य कारण समोर येत आहे. यामुळेच आता मुंबईतील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ची प्रकरणे रोखण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या…

Read More

अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर मुंबई ठाण्यासह काही जिल्ह्यातील शाळांना उद्या सूटी जाहीर

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले असुन अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढल्याने नद्या नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ते जलमय झाले आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाने सर्वांचीच त्रेधा उडल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे. दरम्यान मुसळधार…

Read More

मुख्यमंत्री यांनी दिली नियंत्रण कक्षाला भेट ; हवामान खात्याकडून मुंबईस ऑरेंज अलर्ट !

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शहराला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्री यांनी मुंबईकरांना आवाहन केले. यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More

धावत्या लोकलमधुन महिला रुळावर पडली ; जीव वाचला पण दोन्ही पाय गमावले !

नवी मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबईसह उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला आहे. ठिकठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने लोकलसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मिळेल ती लोकल पकडून प्रवासी जीवघेणा प्रवास करीत आहेत. अशातच नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना…

Read More
error: Content is protected !!