Home » जळगाव जिल्हा

एकच ध्यास : माझ्या हातून गोरगरीब जनतेची सेवा व्हावी – नायब तहसीलदार संजय तायडे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘लोकांचे तत्परतेने केलेले काम व त्यांचे समाधान हीच चांगल्या प्रशासनाची खरी सेवा’ या ब्रिद वाक्याचा अर्थ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष कृतीत उतरलेला दिसतो तो रावेर तालुक्यातील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या कामगिरीत. तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत “माझ्या हातून गोरगरीब जनतेची सेवा व्हावी” हा एकच ध्यास मनाशी बाळगून…

Read More

म्हसावद येथे भव्य अमरनाथ गुहा दर्शन ; १२ ज्योतिर्लिंग दर्शन व गीता प्रदर्शनी

म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने म्हसावद पुण्यनगरीत ९० व्या त्रिमूर्ती शिव जयंतीनिमित्त प्रथमच भव्य, दिव्य व ऐतिहासिक स्वरूपाचा आध्यात्मिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत अमरनाथ गुहा दर्शन, १२ ज्योतिर्लिंग दर्शन तसेच श्रीमद्भगवद्गीता प्रदर्शनीचे भव्य आयोजन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. शिवरात्री महोत्सव कार्यक्रम…

Read More

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

By विक्रांत पाटील जळगाव येथील जैन हिल्सवर दरवर्षी भरणारा कृषी महोत्सव हा केवळ एक प्रदर्शन किंवा मेळावा नाही, तर तो देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक ‘कृषी तीर्थक्षेत्र’ बनला आहे. हे एक असे ठिकाण आहे, जिथे शेतकऱ्यांना केवळ नवीन तंत्रज्ञान पाहता येत नाही, तर ते आत्मसात करून आपल्या शेतात क्रांती घडवण्याची प्रेरणा मिळते. या महोत्सवामागे एक प्रामाणिक विचार…

Read More

लासगाव ग्रामस्थांकडून आमदार किशोर पाटील यांचा वाढदिवस साजरा

पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लासगाव ग्रामस्थांच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. ग्रामपंचायत लासगाव, स्थानिक युवक मंडळ तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. शिबिरात मोठ्या संख्येने तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक…

Read More

गांधी जयंती सप्ताहानिमित्त शिरसोली प्र.न येथे सामूहिक स्वच्छता अभियान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या निमित्ताने शिरसोली प्र.न येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत शिरसोली प्र.न यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत परिसरात राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच व सदस्य हिलाल भिल्ल, रामकृष्ण काटोले, मुदस्सर पिंजारी, श्रावण ताडे…

Read More

भुसावळ तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : सेवा पंधरवडा चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ तहसील कार्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशस्त व सर्वसुविधा संपन्न इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व तहसीलदार नीता लबडे यांची उपस्थिती…

Read More

पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांचेकडून पाहणी

पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज पाचोरा तालुक्यातील वेरुळी खु., वाडी-शेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मंत्री महाजन यांनी त्यांनी शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दरम्यान बहुतांश भागात अजूनही शेतात पुराचे पाणी साचलेले असून, अनेक…

Read More

अतिवृष्टीग्रस्त भागास मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची प्रत्यक्ष भेट

अमळनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील मारवड महसूल मंडळात दि २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे कळमसरे व वासरे येथे झालेल्या नुकसानीची पाहणी आज करण्यात आली. याप्रसंगी करनवाल यांनी आपतग्रस्त ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक ती मदत व उपाययोजनांबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे तसेच प्रशासन हे नागरिकांसोबत असून, नैसर्गिक…

Read More

पाचोरा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांसह वैशाली सूर्यवंशी यांचा भाजपात प्रवेश !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मागील काळात शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाची साथ सोडून अनेक आमदार तसेच कार्यकर्ते यांनी भाजपा तसेच इतर पक्षात प्रवेश केला. मात्र अशा या पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पाचोरा येथील वैशाली सुर्यवंशी यांनी मात्र आज मंगळवार दि.१९ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. सूर्यवंशी यांच्यासोबत पाचोरा शहर तथा तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि…

Read More

दिशा बोरनारे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना

निंभोरा ( वास्तव पोस्ट ) : निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथील मूळ निवासी व सध्या मुंबईत कार्यरत असलेले प्राचार्य अनिल बोरनारे यांची कन्या दिशा बोरनारे ही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे.दिशा ही अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील नॉर्थ ईस्टर्न युनिवार्सिटी मध्ये डेटा सायन्स मध्ये उच्च पदवी घेणार आहे. सध्या सुरू असलेला ट्रेण्ड, भविष्यातील संभाव्य घटना आणि…

Read More

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ही केवळ सफारी नाही, तर सातपुड्याचा आत्मा जपणारी संस्कृती आहे. पाल परिसराला नवा चेहरा मिळणार आहे. तरुणांनी येथे छोटे-मोठे हॉटेल्स, खानावळी उभाराव्यात. प्रत्येक…

Read More

भुसावळ टपाल विभागात ‘ए.पी.टी.’ प्रणालीचा शुभारंभ

४ ऑगस्टपासून सात तालुक्यांतील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यान्वित जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय टपाल विभागाने डिजिटल युगाशी सुसंगततेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत ‘ए.पी.टी. (Advanced Postal Technology)’ या नव्या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्र उभारणी आणि डिजिटल उत्कृष्टतेच्या दिशेने चाललेल्या प्रवासात ही एक महत्त्वपूर्ण क्षणिका असून, या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भुसावळ टपाल…

Read More

एरंडोल येथे प्रवासी एस टी बसला अपघात ! एका प्रवाशाचा जागीच मृत्यु !

एरंडोल ( वास्तव पोस्ट ) : एरंडोल–कासोदा मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एमएच २० बी एल ३४०२ क्रमांकाच्या भडगाव कडून एरंडोल कडे जात असतांना एस.टी. बसचा अपघात झाला. यात बस थेट नाल्यात पलटी झाली. अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून, क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अपघाताची माहीती मिळताच तलाठी, मंडळ अधिकारी,…

Read More

पोलिस संरक्षणात नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू शाळेचा प्रशासनाने घेतला ताबा !

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू माध्यमिक शाळेतील १० वी उत्तीर्ण ८० विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले शाळा सोडल्याचे दाखले मिळत नसल्यामुळे विद्यार्थी व पालक मोठ्या समस्येत सापडले होते. संबंधित शाळेचे माजी प्रभारी मुख्याध्यापक सातत्याने अडथळा निर्माण करून दाखले देण्यास टाळाटाळ करत होते. या गंभीर परिस्थितीची माहिती सामाजिक संघटनेमार्फत जिल्हा…

Read More

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे तक्रार निवारण दिन

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या अभिनव उपक्रमांतर्गत सोमवार, दि. २३ जून रोजी यावल पंचायत समिती येथे तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात नागरिकांकडून जिल्हा परिषद व तिच्या अधिनस्त विभागांशी संबंधित…

Read More
error: Content is protected !!