राज्यातील शेतकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४” लागू
आता ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार Free electricity to agricultural pumps : कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ द.ल.यू. आहे. मुख्यतः या विजेचा वापर कृषी क्षेत्रात पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. आता राज्यातील ७.५ एच.पी. पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवण्यात आले…
