प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण-अशोक जैन
जळगाव, दि.२५ (प्रतिनिधी)- “भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती देण्याची संधी मिळणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होय !” तसेच महाराष्ट्रातील ही आमची बत्तीसावी पिढी. आमचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध असून महाराष्ट्रात येवून १२८ वर्ष झाली. आमच्या घर-घराण्याला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याची परंपरा आहे. आमचे जे पूर्वज आमच्या सोबत नाहीत त्या…
