सेवा परमो धर्म ‘मोहन लिला’तील सार्थकता; गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान संपन्न
जळगाव | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -भारतीय संस्कृती ही सौंदर्य रसोपासक आहे. त्या उपासनेचे मूळ सूत्र सेवा हेच आहे. भारताची जी आध्यात्मिक साधना आहे त्याच सेवेला आपण संस्कृत मध्ये भक्ती असे म्हणतो. तेच सेवातत्व महात्मा गांधीजींनी आपल्या जीवनात अवलंबले. सेवा परमोधर्म यातच सार्थकता मानले. हेच भगवत गीतेचे सार आहे. समाजसेवा आणि सिद्धांतनिष्ठ कर्मयोगाची…
