Headlines

दिपक जाधव

सेवा परमो धर्म ‘मोहन लिला’तील सार्थकता; गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान संपन्न

जळगाव | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -भारतीय संस्कृती ही सौंदर्य रसोपासक आहे. त्या उपासनेचे मूळ सूत्र सेवा हेच आहे. भारताची जी आध्यात्मिक साधना आहे त्याच सेवेला आपण संस्कृत मध्ये भक्ती असे म्हणतो. तेच सेवातत्व महात्मा गांधीजींनी आपल्या जीवनात अवलंबले. सेवा परमोधर्म यातच सार्थकता मानले. हेच भगवत गीतेचे सार आहे. समाजसेवा आणि सिद्धांतनिष्ठ कर्मयोगाची…

Read More

जागतिक महीला दिन

जागतिक महीला दिन का साजरा केला जातो ?१९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर महीलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतुने साजरा करावा यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार संपुर्ण जगभरात ‘आंतरराष्ट्रीय महीला दिन’ साजरा केला जातो. तसेच महीलांच्या हक्काचा दिवस म्हणजेच जागतिक महीला दिन . महीलांच्या…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांनी अंतुर्ली बुद्रुक येथे घेतले पीरबाबांचे दर्शन

पाचोरा | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथे सुरू असलेल्या पीरबाबांच्या यात्रेत वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी उपस्थित राहून आशीर्वाद घेतला. अंतुर्ली बुद्रुक या गावातील पिरबाबाची यात्रा विख्यात असून यात परिसरातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या अनुषंगाने आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी आणि नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी…

Read More

रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाची तपासणी एनआयएकडे; संशयीत सीसीटीवी मध्ये कैद !

बंगळुरू | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बंगळुरू येथे रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. गृह मंत्रालयाच्या हवाल्याने आज सोमवार रोजी ही माहिती देण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, स्फोटातील संभाव्य संशयित आरोपी हा परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन आला. संशयिताने टोपी, मास्क आणि चष्मा घातलेला होता. मात्र,…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ

भडगाव | दि ०३( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते तालुक्यातील कजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. आज सर्वत्र पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. यात बालकांना पोलिओचे डोसेस देण्यात आले. या अनुषंगाने कजगाव येथे ग्रामीण रूग्णालयात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते…

Read More

भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी आसिफ मणियार यांची निवड

कजगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर ; भडगाव येथील रहिवासी व भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आसिफ शे.शफी मणियार यांची भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असलेले आसिफ मणियार यांना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण यांनी निवड बद्दल नियुक्ती पत्र दिले. मणियार तसेच ग्रामविकास मंत्री…

Read More

लमांजन येथील शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील लमांजन या गावातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने शिरसोलीपासून काही अंतरावर धावत्या रेल्वेखाली स्वतःस झोकुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, कैलास भिवसन पाटील (वय ५०) हे व्यवसायाने शेतकरी होते. ते जळगाव तालुक्यातील लमांजन…

Read More

क्रिकेटर रोहित शर्मा याचं निधन ; रोहित राजस्थानचा माजी रणजीपटू

मुंबई | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. राजस्थानसाठी रणजी क्रिकेट खेळणाऱ्या माजी खेळाडू रोहित शर्मा याचं निधन झालं. रोहित शर्मा याच्या निधनामुळे अनेक युवा खेळाडू आणि सहकाऱ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रोहितने राजस्थानचं ७ रणजी…

Read More

‘जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे’ भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रस्तावित; हे भवन इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणार : पालकमंत्री

“जिल्हा वारकरी भवन” हा प्रकल्प संस्कारी पिढी घडविण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – प्रस्तावित जिल्हा वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित आहे. ‘जिल्हा वारकरी भवन’ इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी प्रशिक्षण, विद्यार्थी वसतीगृह, संत निवास, सुटीतील…

Read More

लोकसभा २०२४ : भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर; कोण कुठून लढणार ?

नवी दिल्ली | दि. ०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात १९५ उमेदवारांची नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उमेदवारांच्या पहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांचा समावेश आहे. २८…

Read More

आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, ‘आता आम्ही इकडे तिकडे जाणार नाही’ ; मुख्यमंत्री नीतीश कुमार

नवी दिल्ली | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड आणि बंगालचा दौरा आटोपुन आज बिहारमध्ये पोहोचलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १:५० च्या सुमारास गया विमानतळावर पोहोचले, तिथे बिहारचे मुख्यमत्री नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. पीएम मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ०१:५५ च्या सुमारास गया येथून हेलिकॉप्टरने औरंगाबादला रवाना…

Read More

महानगरपालिकांतर्गत नव्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

जिल्हा नियोजनच्या निधीतून शहरांतर्गत रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून झालेली कामांची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. जळगाव | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव शहरात सध्या विविध भागात रस्त्यांचे कामं सुरु आहे. आज कलेक्टर आयुष प्रसाद यांनी महानगरपालिका अंतर्गत नव्या रस्त्यांची पाहणी केली व नागरिकांशी संवाद देखील साधला .यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञ प्राध्यापकांकडून गुणवत्ता…

Read More

20 कोटी नवीन मतदारांसाठी, ‘ माझे पहिले मत देशासाठी ‘ मोहीम झाली सुरु

नवी दिल्ली | दि.०१ (वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) पुढील महिन्यात अधिसूचना जारी करू शकतो. निवडणुकीच्या तयारीसोबतच यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाने तरुणांमध्ये आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे आमंत्रण नाकारले,

मुंबई | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकरणात फार मोठ्या घडामोडी झाल्या आहेत. एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणारे एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यासोबत राहणारे अजित पवार आज भाजपची साथ देत आहेत. अशातच शरद पवारांनी नुकत्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना २…

Read More

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

मुंबई | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूकविषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधानसभेत जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास…

Read More
Top
error: Content is protected !!