Headlines

दिपक जाधव

संत सेना महाराज मूर्ती शोभायात्रेत वैशालीताई सुर्यवंशी यांचा सहभाग

भडगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील गुढे येथे संत सेना महाराज मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कलश स्थापना व मूर्ती मिरवणुकीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होऊन आशिर्वाद घेतले. या संदर्भातील वृत्त असे की, गुढे येथे संत सेना महाराज यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली असून आजपासून…

Read More

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात ‘इनकमींग’; डॉ. अस्मिता पाटील यांच्यासह पाचोरा-भडगावातील पदाधिकार्‍यांचा प्रवेश

मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव जिल्ह्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमींग सुरूच असून आज ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील व बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध पदाधिकार्‍यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे….

Read More

जळगावात महिलांच्या भव्य दुचाकी रॅलीने वेधले लक्ष

जळगाव | दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह सोहळ्याची मोटारसायकल रॅलीने सुरवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे आज समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ शिरसाठ व उप उप अध्यक्षा भारती रंधे यांच्या…

Read More

नागदुली येथे वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – एरंडोल तालुक्यामध्ये नागदुली शिवारात दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यावेळी शेतात अचानक वीज कोसळल्याने एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी ४ वाजता घडली. विज कोसळली तेव्हा मयत तरुणाचे वडील देखील शेतात होते. मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले. मयत श्रीकांत आणि…

Read More

बारा बलुतेदार समाजाच्या बैठकीत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार ; स्मिता वाघ यांना निवडून आणण्याचे आवाहन

जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भारतीय जनता पार्टीच्या जळगाव येथिल जिल्हा कार्यालयाकडून बारा बलुतेदार समाजाच्या पदाधिकारी यांना लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी व स्मिता वाघ यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. यासाठी बारा बलुतेदार समाजाची मिटिंग बोलवण्यात आली होती. सदर मिटींगला मार्गदर्शन करण्यासाठी, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय…

Read More

महात्मा फुले जयंतीप्रसंगी, “शिक्षण हेच परिवर्तन घडवून आणण्याचे शस्त्र आणि शास्त्र” :आरपीआय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा भव्य जयंती सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी उपस्थित होते. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रताप गुलाबराव पाटील जिल्हा परिषद सदस्य, पवन सोनवणे, डॉ.मिलिंद बागुल…

Read More

कजगाव येथे रमजान ईद उत्साहात साजरी

कजगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर – कजगाव येथे रमजान ईद उत्सवात साजरी करण्यात आली. रमजान ईद हा मुस्लिम समाजाचा एक महत्त्वाचा सण आहे. एका महिन्याचे उपवास ( रोजे ) पूर्ण करून मुस्लिम बांधव हे रमजान ईद आनंदाने व उत्सवाने साजरी करत असतात. ईद निमित्त हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा…

Read More

कजगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

कजगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर – कजगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतात पहिली शाळा स्थापन करून आपल्या पुरोगामी विचाराची निर्भयपणे मांडणी करणारे स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कजगाव ग्रामपंचायत येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून…

Read More

आधारवड संस्थेतील निराधारांचा पाडवा वैशालीताई सुर्यवंशी यांनी केला गोड !

आधारवड संस्थेतील उपेक्षितांना अन्नदान करत साजरी झाली पाडवा पहाट पाचोरा | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – ज्यांना कुणीही नाही अशा निराधारांना मिष्टान्नाने युक्त असणारे अन्नदान करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी अनोख्या पध्दतीत पाडवा पहाट साजरी केली. आज वर्षातील मोठे पावन पर्व असलेला गुढीपाडवा सर्वत्र साजरा करण्यात येत…

Read More

कजगावात राष्ट्रीय महामार्गाला अतिक्रमणाचा विळखा;बाजारपेठ रस्त्यावर व्यापाऱ्यांनी थाटली दुकाने.

कजगाव | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर – भडगाव तालुक्यातील कजगाव हे बाजारपेठेचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. कजगाव येथे रेल्वे स्टेशन असल्याने नेहमी प्रवाशांची कायम वर्दळ असते या गावांच्या आजुबाजुला खेडेपाडे, वाडा, वस्ती असल्याने या ३०-३५ गावातील नागरिकांचा दररोज काहींना काही कारणासाठी कजगावशी संपर्क येत असतो. गावातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने हजारो वाहनांची…

Read More

नवीन जमाना; सासु सुनेच्या वास्तविकता

वडील नेहमी बुद्धिबळात हरत असतात आणि हसत असतात बुद्धिबळाची ती चाल हरण्यामागचं हसणं आता समजलं. एक नवीन सुनेची कहाणी. जसं ही सासरी गेली, तसं तिथं सासुशी भांडण होऊ लागलं. तिला वाटू लागलं की सासू प्रत्येक गोष्टीत माझी चूकच काढते. आहे रागवतं आहे, ओरडतं आहे, हेवा करते, असं बरंच काही वाटू लागलं. तिनं बराच प्रयत्न केला…

Read More

सेवार्थी भवरलालजी आणि कांताई जैन परिवाराचा हृदय सत्कार; आगम वाचना शिबीराचा समारोप

सेवार्थी भवरलालजी आणि कांताई जैन परिवार सत्काराप्रसंगी (डावीकडून) ललित लोडाया, अभंग जैन, अभेद्य जैन, अभय जैन, अतुल जैन, अन्मय जैन, अजित जैन, अशोक जैन, दलिचंद जैन जळगाव | दि.७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मनुष्य जीवनातील अंधार दूर करण्याची ताकद ही ज्ञानात आहे. हे ज्ञान म्हणजे दुसऱ्यांविषयी कल्याण भावना श्रेष्ठ असल्याची शिकवण देणारे हवे….

Read More

ठाणांग सूत्र आगम मध्ये संपूर्ण जीवनाचा सार : प.पू.विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा.

‘श्रुत संजीवन’ ह्या जैन आगम आधारीत पुस्तकाचे विमोचनाप्रसंगी परमपूज्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा., जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, संजय गांधी, नितीन चोपडा, संदीप भाई, मनोज भाई (सौदी अरेबिया) व मान्यवर जळगाव | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – ‘ठाणांग सूत्र’ आगम मध्ये संपूर्ण जीवनाचा सार आलेला आहे. आपण वाचन संस्कार जपले पाहिजे, असे आवाहन…

Read More

ॲड. स्व. सतीश परदेशी व प्रल्हाद परदेशी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अन्नदान व मार्गदर्शन शिबीर

जळगाव | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव शिवाजीनगर परिसरातील रहिवाशी ॲड. सतीश परदेशी व प्रल्हाद परदेशी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त तंट्या भिल झोपडपट्टी भागातील २०० नागरिकांना अन्नदान व विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शंकर परदेशी, गंगाबाई परदेशी, छाया केळकर यांनी केले. सर्वप्रथम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव…

Read More

जैन हिल्स येथे ‘आगम वाचना’ या तीन दिवसीय शिबिराचा शुभारंभ

आगम पोथीचे विमोचन करताना दलुभाऊ जैन, अशोक भाऊ जैन, अजय ललवाणी आणि अभंग अजित जैन व्यासपीठावर आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. ‘आगम वाचनामुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन शक्य ’: आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे विचार जळगाव | दि.५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आगम वाचनामुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन घडेल हे…

Read More
error: Content is protected !!