Headlines

दिपक जाधव

पोलीस अधीक्षक यांनी एमआयडीसी पोलीस उपनिरीक्षकांना शिस्तीचे धडे द्यावे !

वास्तव पोस्ट l जळगाव : “पोलीस म्हणजे कायद्याचे रक्षक; पण रक्षकच जर नियम विसरले, तर जनतेचा विश्वास टिकणार कुठे ?” जळगाव शहरातील एमआयडीसी परिसर हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. उद्योग, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांची रोजची वर्दळ या परिसरात असते. अशा ठिकाणी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशील आहे. मात्र, अलीकडील काही घटनांमुळे पोलीस…

Read More

वाहतूक शाखेचे कर्तव्यनिष्ठ पोलीस दिपक बनसोडे – “हेल्मेट घाला, जीवन वाचवा”

वास्तव पोस्ट | जळगाव : शहरातील वाहतुक शाखेचे कार्यरत कर्मचारी पोलीस शहराच्या गजबजत हॉर्नच्या आवाजात आणि धावपळीच्या जीवनात एक व्यक्ती शांतपणे आपले कर्तव्य बजावत उभे असतात वाहतूक शाखेचे कार्यरत पोलीस दिपक बनसोडे. चौकात सिग्नल लागला की अनेक जण घाईत नियम मोडण्याचा प्रयत्न करतात. काही जण हेल्मेट न घालता “थोडंच अंतर आहे” म्हणून प्रवास करतात. पण…

Read More

सामाजिक चळवळीचा विधी तज्ञ– लोकसेवेची अखंड ज्योत : राज गायकवाड

वास्तव पोस्ट l जळगाव : जिल्ह्यातील रावेर या मातीतून उगवलेले नाव म्हणजे राज गायकवाड. साधी परिस्थिती, जेमतेम घरची आर्थिक अवस्था… पण मन मात्र प्रचंड मोठं. सामाजिक चळवळीचा विधी तज्ञ आणि माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून त्यांनी लोकांच्या हक्कासाठी उभं राहण्याचा निर्धार केला आणि तो आजही तेवढ्याच ताकदीने पाळत आहेत. गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित…

Read More

गिरणेश्वर महादेव – गिरणाकाठी साक्षात श्रद्धेचा अवतार

वास्तव पोस्ट | जळगाव : तालुक्यातील म्हसावद गावाच्या इंदिरानगर भागात, गिरणा नदीच्या शांत पण सामर्थ्यशाली काठावर उभं असलेलं गिरणेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही, तर श्रद्धा, चमत्कार आणि भक्तीची जिवंत गाथा आहे. साल १९५०…गिरणा नदीला अचानक आलेल्या प्रचंड पुरात वाहत्या प्रवाहासोबत महादेवाचे पवित्र स्थळ गिरणा काठावर येऊन स्थानबद्ध झाले. कुठलाही मानवी प्रयत्न नाही,…

Read More

इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

वास्तव पोस्ट ( जळगाव ) : फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व यंत्रणांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. जिल्ह्यात बारावीची परीक्षा दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत ८२ केंद्रांवर तर दहावीची…

Read More

माहिती अधिकार संघर्ष समितीच्या तालुकाध्यक्षपदी नरेंद्र सपकाळे यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरापासून ते ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयांपर्यंत गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारे नरेंद्र सपकाळे यांची माहिती अधिकार संघर्ष समिती तथा जनजागृती समिती (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने जळगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. घरकुल, शासकीय योजना, लाभार्थी हक्क, प्रशासनातील दिरंगाई व भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत…

Read More

एकच ध्यास : माझ्या हातून गोरगरीब जनतेची सेवा व्हावी – नायब तहसीलदार संजय तायडे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘लोकांचे तत्परतेने केलेले काम व त्यांचे समाधान हीच चांगल्या प्रशासनाची खरी सेवा’ या ब्रिद वाक्याचा अर्थ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष कृतीत उतरलेला दिसतो तो रावेर तालुक्यातील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या कामगिरीत. तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत “माझ्या हातून गोरगरीब जनतेची सेवा व्हावी” हा एकच ध्यास मनाशी बाळगून…

Read More

अनुभूती स्कूलमध्ये ६ रोजी दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी शाळेत दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेच्या असेंब्ली हॉलमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन आणि प्राचार्य देबासिस दास उपस्थित राहणार…

Read More

म्हसावद येथे भव्य अमरनाथ गुहा दर्शन ; १२ ज्योतिर्लिंग दर्शन व गीता प्रदर्शनी

म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने म्हसावद पुण्यनगरीत ९० व्या त्रिमूर्ती शिव जयंतीनिमित्त प्रथमच भव्य, दिव्य व ऐतिहासिक स्वरूपाचा आध्यात्मिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत अमरनाथ गुहा दर्शन, १२ ज्योतिर्लिंग दर्शन तसेच श्रीमद्भगवद्गीता प्रदर्शनीचे भव्य आयोजन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. शिवरात्री महोत्सव कार्यक्रम…

Read More

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव तालुकाध्यक्षपदी सुमित पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथे पद्मालय विश्रामगृहात नुकत्याच पार पडलेल्या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्तर महाराष्ट्र, जिल्हा व तालुकास्तरावरील नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. या बैठकीत जळगाव तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी वावडदा (ता. जळगाव) येथील रहिवासी, ज्येष्ठ पत्रकार, गौरी उद्योग समूहाचे चेअरमन तसेच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य…

Read More

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष : अशोक जैन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : देशाला सात टक्के कृषी विकास दर गाठायचा असेल, तर कृषी क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरणार आहे. याची जाणीव ठेवत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. भारत विस्तार AI एग्री टूलची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि हाय व्हॅल्यू क्रॉप शेतीला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक…

Read More

मनोज वाघ – दिलदार मनाचा माणूस, समाजघडणीचा दीपस्तंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनोज वाघ हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो एक हसतमुख, सकारात्मक आणि सतत कार्यरत असलेला व्यक्तिमत्त्वाचा झरा. क्रीडा क्षेत्रात सक्रिय असतानाच विधी तज्ञ म्हणून त्यांनी समाजाच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू केवळ यश किंवा प्रसिद्धी नसून माणूस घडवणे हा आहे. क्रीडा क्षेत्रात…

Read More

शांत संयमाचा विजय — प्रविण निकम यांची संघर्षगाथा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शांत, संयमी, कायम हसतमुख आणि पहिल्याच भेटीत मन जिंकणारा चेहरा प्रविण निकम. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली आहे गरिबीची जळजळीत झळ, कष्टांची राख, आणि स्वप्नांवर अढळ विश्वास असलेली संघर्षगाथा. गरिबी म्हणजे केवळ पैशांची कमतरता नाही, तर ती माणसाची परीक्षा असते. प्रविणने ती परीक्षा कधीच चुकवली नाही.ज्या दिवसांत इतर जण…

Read More

जनसेवा विचारधारा फाऊंडेशन तर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. राज्यातील जनता ही आपले प्रश्न अडीअडचणी, तक्रारी (समस्या) घेऊन त्यांच्या दरबारी जात होते व जनतेची कामे मार्गी लावेपर्यंत त्या समस्येचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित…

Read More

जीवाचे रान करणारा माणूस हरवला : अशोक जैन

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. नेहमी प्रसन्न, स्वागतशील व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा! स्वत:ची एक खास शैली विकसित केलेलं कर्तबगार नेतृत्व. शिस्तबद्ध, वेळेचे नियोजन काटेकोर, दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळण्याची बांधिलकी म्हणजे अजितदादा! राजकीय क्षेत्रात काम करत असताना स्पष्टवक्तेपणा अडचणी निर्माण करतो परंतु दादा धैर्यशील आणि कणखर होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जीवाचं…

Read More
error: Content is protected !!