जळगाव शहरातील बंद पथदिवे ताबडतोब सुरु करा : माजी महापौर कुलभूषण पाटील
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या भागातील पथदिवे बंद आहेत. ते तातडीने सुरु करण्याची मागणी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेवून केली. प्रेमनगर जवळील बजरंग बोगद्यापासून ते पिंप्राळा रस्त्यावरील पथदिवे बंद असून, या मार्गावर रात्री देखील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अनेक…
