SANDIP RANDHE

‘जो कोणी जातीबद्दल बोलेल, मी त्याला जोरदार लाथ मारेन’ : नितीन गडकरी

नागपूर (वास्तव पोस्ट ) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीच्या राजकारणाविरुद्ध मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, जात, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव केला जाऊ नये. शनिवारी नागपूर येथील सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये आयोजित दीक्षांत समारंभात भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने भाषण केले. यावेळी तो म्हणाला, “जो कोणी जातीबद्दल…

Read More

बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा होणार विस्तार !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ‘८९व्या’ बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. ३२.४६० किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय तसेच बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी…

Read More

आशिष विशाळ हा आपलाच सहकारी : आमदार सुरेश धस

बीड ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. यावेळी आशिष विशाळ हे नाव चर्चेत आले होते. या व्यक्तीने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करायची असल्याचे सांगून अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. त्यामुळे मराठा कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप…

Read More

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन १७ मार्च रोजी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या…

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : १० वी १२ वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये जळगाव शहरातील महाविद्यालया मध्ये प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास, निर्वाह भत्ता तसेच शैक्षणिक भत्ता इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. ही…

Read More

राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे : विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : नाशिक शहरात ९० च्या दशकानंतर  मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे ठरले असून नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. राज्याच्या उद्योग संचालनालयातर्फे हॉटेल द गेट वे येथील आयोजित इन्व्हस्टमेंट समीट नाशिक २०२५ मध्ये डॉ….

Read More

शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग २ जमिनींवर कर्ज मिळण्यासंबंधीचे परिपत्रक पुन्हा निर्गमित करणार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगावटा वर्ग दोनमधील जमीनी बँका, वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहे. यासंबंधी वित्तीय संस्थांना माहिती व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी हे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना द्यावी,…

Read More

प्रा. मनोज मोरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नुतन मराठा डी.एड. कॉलेजचे प्रा. मनोज भाऊराव मोरे यांचे आज दि.११ रोजी मध्य रात्री १२.१५ वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते आपल्या कुटुंबासह आनंद मंगल सोसायटी, पिंप्राळा, जळगाव येथे वास्तव्यास होते. आज दुपारी २:१५ च्या सुमारास पिंप्राळा स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रा. मनोज मोरे हे…

Read More

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सुरुवातीलाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. अजित पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यापूर्वी शेषराव वानखेडे यांनी १३ वेळा, जयंत पाटील यांनी १० वेळा आणि सुशीलकुमार शिंदे ९ वेळा अर्थसंकल्प सादर केलाय….

Read More

टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला नमवत आईसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले

दुबई ( वास्तव पोस्ट ) : येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने चार गडी राखत दणदणीत विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. आजच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. डॅरिल मिशेल…

Read More

मानव सेवा विद्यालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा विद्यालयात आज दि. ८ मार्च शनिवार रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला दिनानिमित्त इयत्ता १ ली ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थिनींनी कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा साकारुन आपल्या…

Read More

शिवसेना जिल्हाध्यक्षपदी कुलभूषण पाटील यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी जळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही निवड केली. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पक्षफुटीनंतर जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यावर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु होती. अखेर कुलभूषण पाटील यांच्या रूपाने शिवसेना उबाठा पक्षास…

Read More

ऑस्ट्रेलिया ला तुडवत भारत आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये

दुबई ( वास्तव पोस्ट ) : विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या विजयासह भारतीय संघ स्पर्धेत अपराजित राहिला आणि अंतिम फेरीत पोहोचला. भारताने २६५ धावांचे लक्ष्य ४८.१ षटकांत ६ गडी गमावून पार केले. यासह मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला स्थान मिळवण्यात यश मिळण्याची…

Read More

मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला पदाचा राजीनामा ; सरपंच देशमुख हत्या प्रकरण

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, अखेर राज्य सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दि. ४ मार्च मंगळवार रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा…

Read More

गजाला पिंजारी या चिमुकलीचा यंदा पहिला रोजा !

ऐनपूर ( वास्तव पोस्ट ) : मुस्लिम धर्मीय पवित्र रमजान महिन्याला दि.२ मार्च पासून सुरवात झाली. दि.३ मार्च रोजी गजाला इकबाल पिंजारी या इयत्ता दूसरीत शिकणाऱ्या ७ वर्षीय मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वी पूर्ण केला. गजाला पिंजारी ही चिमुकली रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते इकबाल पिंजारी यांची मुलगी आहे. रमजान, हा…

Read More
error: Content is protected !!