धक्कादायक : महामार्गाच्या मध्यभागी लागला उखडलेल्या पेव्हर ब्लॉक्सचा ढिग ; सूचना देणारा धोकेदायक फलक मात्र कोठेच नाही !
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अनेक निष्पाप बळी जात असतांना देखील गेंड्याच्या कातडीचे प्रशासन अद्यापही निद्रिस्तच आहे. बुधवार दि.२८ रोजी गुजराल पेट्रोल पंप ते मानराज पार्क दरम्यान महामार्गावर झालेल्या अपघातात जागीच दोन बळी गेल्यानंतर देखील प्रशासन निद्रिस्तच असुन जनतेच्या सुरक्षिततेसाठी कोणतेच पाऊल न उचलल्याचे आजच्या महामार्गाच्या चित्रावरुन दिसून येत आहे. शासकीय…
