एकही आदिवासी बांधव त्यांच्या हक्कापासून वंचीत राहणार नाही : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष अंतरसिंह आर्य
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सरकारनें आदिवासींच्या न्याय हक्कासाठी कायदे केले आहेत, त्या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करायला लावण्याबरोबर एकही आदिवासी बांधव त्यांच्या हक्कापासून वंचीत राहणार नाही याबाबतीत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने १०० दिवसाचा कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्य यांनी दिली. अंतर सिंह आर्य हे…
