महाराष्ट्रात टीबी रुग्ण वाढल्याने औषधांचा तुटवडा दूर करावा : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
नाशिक | दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील टीबी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एक हजाराच्यावर हे रुग्ण असण्याची शक्यता आहे. गेल्या २ महिन्यापासून शहरातील टीबी रुग्णांना औषधे देखील मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. आम्हाला, कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून तसेच अन्य समाज घटकातील कुटुंबातील सदस्यांकडून राज्यातील वैद्यकीय उपचार केंद्रामधून क्षयरोगाचे औषधे उपलब्ध…
