हनुमान गढी ते राम मंदिर दरम्यान सुग्रीव पथ बांधणार ; भाविकांना राम मंदिर पर्यंत जाणे होणार सुलभ

अयोद्धया, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर शहरातील लोकांची ये-जा वाढली आहे. मंदिरात प्रभू रामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत असून ही बाब लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने सुग्रीव पथ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वृत्त असे की उत्तर प्रदेश सरकारने सुग्रीव पथ नावाचा नवीन रस्ता तयार करण्याची घोषणा…

Read More

सुप्रीम निर्णयामुळे राजकीय पक्षांना जोरदार झटका ; इलेक्टोरल बॉंड घटनाबाह्य !!

नवी दिल्ली, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आज सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे संकल्पना ही घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिल्याने अनेक छोट्या मोठ्या राजकीय पक्षांचे धाबे दणानले आहे . हा निर्णय म्हणजे लोकशाही व लोकशाहीच्या पार्दर्शिकतेला मजबूत करणारा असा निर्णय असल्याचे बोलले जात आहे . सविस्तर वृत्त असे की भाजपा सरकारने २०१७ साली निवडणूक रोख्यांची (…

Read More

राज्यसभेसाठी महाराष्ट्रात काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी

नवी दिल्ली, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – काँग्रेसकडून राज्यसभा २०२४ साठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातुन चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसची चंद्रकांत हंडोरे यांनाच पसंती का ?चंद्रकांत हंडोरे हे मुंबईचे माजी महापौर आणि राज्याचे माजी मंत्री आहेत. काँग्रेसमधील एक प्रमुख दलित चेहरा अशी त्यांची ओळख आहे. ते…

Read More

सपाकडून जया बच्चन राज्यसभेच्या पाचव्या कार्यकाळासाठी सज्ज

नवी दिल्ली, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -आतापर्यंत राज्यसभेत आपल्याला अनेक अभिनेत्री व अभिनेते सदस्य म्हणून पाहायला मिळाले आहेत, परंतु त्या सगळ्यांच्या तुलनेत जया बच्चन यांची कारकीर्द विशेष गाजली .जया बच्चन ह्या राज्यसभेच्या पाचव्या कार्यकाळासाठी सज्ज झाल्या आहेत, समाजवादी पक्षाने त्यांना उत्तर प्रदेशमधून वरिष्ठ सभागृहासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. विधान संशोधन संस्था PRS च्या…

Read More

दिल्ली मोर्चा : आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या .

दिल्ली, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच केली आहे. केंद्र सरकारकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी आजपासून ‘दिल्ली चलो’ मोर्चा सुरू केला आहे. पिकाच्या किमान भावाची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीवर मोर्चा काढण्यापासून रोखण्यासाठी उत्तर भारतातील पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. विरोध रोखण्यासाठी राजधानीला रेझर वायर, सिमेंट…

Read More

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संभाजीनगर दौरा रद्द

दिल्ली , दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १५ फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु १५ तारखेला होणारा हा महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झाला आहे. हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १५ लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणार…

Read More

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर

मुंबई दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव , आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवीणारे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. भारताचे माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंग यांनी १९७९ ते १९८९ या काळात सेवा दिली. ते…

Read More

CASGC 2024: न्याय संकल्पनेत पर्यावरणीय न्यायाचाही समावेश असावा ; राष्ट्रकुल परिषदेत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

दिल्ली दि.५ ( प्रतिनिधी) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल लीगल एज्युकेशन असोसिएशन (सीएलईए) च्या – राष्ट्रकुल देशांचे ॲटर्नी आणि सॉलिसिटर जनरल यांची परिषद (CASGC) २०२४ च्या समापन सोहळ्याला उपस्थित राहून संबोधित केले. समाजाच्या नैतिक व्यवस्थेची व्याख्या करण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि राजनीती या तीन वैशिष्ट्यांचे एकत्रित येणे आवश्यक आहे, असे त्या…

Read More

अडवाणी यांना भारतरत्न जाहीर ; माझे जीवन माझ्यासाठी नाही तर देशासाठी समर्पित आहे.

दिल्ली दि .३ ( प्रतिनिधी ) – अयोध्येतील राम मंदिर आंदोलनातील सर्वात मोठा चेहरा लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली . ९६ वर्षीय अडवाणी यांनी स्वतः या संदर्भात एक निवेदन जारी केले . लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आज मला प्रदान करण्यात आलेला ‘भारतरत्न’ मी…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण ;

विजयवाडा ( प्रतिनिधी ): आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण केले. विजयवाडा येथे उभारण्यात आलेला हा डॉ.आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच असा पुतळा आहे. या पुतळ्याची उंची सुमारे २०६ फुट इतकी…

Read More

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली आरडीसी परेडमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलची मयुरी महाले

जळगाव दि. २५ ( प्रतिनीधी ) : येथील अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलची इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनीची एनसीसी च्या आरडीसी परेडसाठी निवड झाली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या आरडीसी परेडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य प्रकारात जिल्ह्यातून मयूरी महाले ही एकमेव आहे. ती दिल्लीला रवाना झाली असून आपल्या जिल्हावासीयांसाठी ही गौरवाची बाब आहे.श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या…

Read More

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा: रामलला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाचव्या क्रमांकाचा तो अद्भुत योगायोग

अयोध्या दि .२१ ( प्रतिनिधि ) रामलला आपल्या भव्य मंदिरात बसले आहेत. प्राणप्रतिष्ठा विधीची तयारी पूर्ण होत आहे. अयोध्येतील वातावरण यज्ञासारखे आहे. राम मंदिरातील रामललाच्या अभिषेक संदर्भात देशभरात आनंदाचे वातावरण आहे.भगवान श्रीराम पाच शतकांनंतर आपल्या मंदिरात निवास करणार आहेत. यासंदर्भातील तयारी पूर्ण झाली आहे. विविध प्रदेशांतुन पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. मेगास्टार रजनीकांत आणि दक्षिण…

Read More
error: Content is protected !!