Headlines

तांदुळवाडी येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

कजगाव, दि.२४( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त तांदुळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले . सरपंच नकुल पाटील यांचे हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी तांदुळवाडीचे ग्रामसेवक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

गांधीवादी मूल्यशिक्षण प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त : कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाचा जळगावच्या गांधी रिसर्च फौंडेशनसमवेत सामंजस्य करार कोल्हापूर,दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गांधीवादी मूल्यशिक्षण या विषयावरील अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच अनेक उपक्रम गांधी अभ्यास केंद्रामार्फत येत्या वर्षभरात राबविण्यात येऊ शकतील, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि जळगाव येथील गांधी रिसर्च फौंडेशन यांच्यादरम्यान…

Read More

राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्सवानिमित्त गाडगे बाबा उद्यानात विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव, दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– शहरातील जळगाव जिल्हा धोबी समाज सेवा मंडळ व समाजातील विविध समाज संस्था सर्वसमावेशक यांच्यावतीने दि.२३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी समाज शिरोमणी, स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत संत गाडगेबाबा जयंती उत्सव विविध कार्यक्रमद्वारे साजरा करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागातून शोभा यात्रा संत गाडगेबाबा उद्यानात येतील तेथून मुख्य मिरवणुकीस सुरवात होईल. मिरवणुकीत…

Read More

कजगाव येथे श्री विश्वकर्मा जयंती साजरी

कजगाव , दि.२२, ( वास्तव पोस्ट न्यूज) दिपक अमृतकर | कजगाव येथे आज श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली गावातील सुतार बांधवांकडून श्री विश्वकर्मा जयंती निमित्त संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच कजगाव येथील लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गावातील सर्व सुतार बांधव ,महिला तसेच…

Read More

कजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा

कजगाव | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज) दिपक अमृतकर : कजगाव येथे बस स्थानक परिसरात देखावा उभारून त्या ठिकाणी कजगावचे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी बबनबाई जवहरीलाल हिरण शाळेचे मुख्याध्यापक एम.के. पवार तसेच शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील मुस्लिम…

Read More

अशोक जैन यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान;कराड येथील ४१ वे स्वातंत्र्यसैनिक अधिवेशन व माजी सैनिक भव्य मेळाव्यात पुरस्कार प्रदान

स्व. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना प्रदान करताना गोव्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप, शेजारी स्व. दादा उंडाळकर स्मारक समितीचे मुख्य विश्वस्त अॅड. उदयसिंह पाटील, विश्वस्त विजयसिंह पाटील व मान्यवर पदाधिकारी उंडाळ दि. १८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– उंडाळ येथील स्व. दादा उंडाळकर ५० व्या…

Read More

‘कोल्हापुर प्रेस क्लब’च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारीतेबद्दल पत्रकारांचा सन्मान

कोल्हापुर, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार बांधवांना सन्मानित केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रेस…

Read More

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर

जळगाव दि. १६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सातारा जिल्ह्यातील उंडाळे ता. कराड येथे स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त ४१ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याचे रविवारी ता.१८ ला आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन…

Read More

प्रदुषण एक भस्मासुर : भाग -२

आजच्या लेखात आपण प्रदुषण म्हणजे नेमके काय हे बघणार आहोत. आपण आधी ‘प्लास्टीक’ या विषयावर बोलणार आहोत. आज दिवसेंदिवस प्लास्टीकचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. प्लास्टीक नष्ट होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात. प्लास्टीक सहजपणे नष्ट होत नाही, तरी त्याचा सर्रासपणे चाललेला वापर आपण कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे. कारण प्लास्टीक हे मानवी शरीरासाठी व मुक्या प्राण्यांसाठी अतिशय…

Read More

प्रदूषण: एक महामारी

पृथ्वीवर अनेक समस्या आहेत. काही मानवनिर्मित तर काही समस्या निसर्ग निर्मित आहेत. प्रदुषण ही मानव निर्मित समस्या आहे. जिचे परीणाम मानवाला आणि पृथ्वीवरील संपुर्ण जीवसृष्टीला भोगावे लागत आहेत.प्रदुषण हे तीन प्रकारे होते. हवा प्रदुषण .ध्वनी प्रदुषण.जलप्रदुषणआता आजच्या भागात आपण हवा प्रदुषण या विषयावर लिहीणार आहोत. जसे की मोठमोठाल्या कारखान्यातुन दुषित वायु बाहेर पडतो , तसेच…

Read More

बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा ,दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही आज येथे दिली. बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल. राज्यातील बारा बलुतेदार समाज संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली, त्यावेळी…

Read More

मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू

छगन भुजबळ आणि राज ठाकरेंवर जोरदार फटकेबाजी अहमदनगर दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. त्यापूर्वी त्यांनी राज्याच्या काही भागात दौरा केला. त्यांची शेवटची सभा शुक्रवारी रात्री श्रीगोंदा तालुक्यात झाली. यामध्ये त्यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर तुफान फटकेबाजी…

Read More

विपश्यनेमुळे आयुष्यातील तणावाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई दि.५ ( प्रतिनिधी ) – विपश्यना शिक्षक एस.एन. गोएंका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विपश्यना विषयाचे महत्त्व विषद केले . विपश्यना ही प्राचीन भारताची आणि आधुनिक विज्ञानाची अनोखी देणगी असून या विपश्यनेमुळे आधुनिक जीवनशैलीत ताणतणाव दूर ठेवता येऊ शकतात. अगदी तरुणांपासून ते…

Read More

वसतिगृहामुळे मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट सुकर ; पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील

अमळनेर तालुक्यात विकास कामांमध्ये विद्यार्थी हिताला प्राधान्य ; मंत्री श्री अनिल पाटील अमळनेर दि. ५ ( पतिनिधी ) – सामाजिक न्याय विभागाच्या मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे लोकार्पण संपन्न सुसज्ज इमारतीत १०० विद्यार्थिनींना लाभ मिळणार आहे .शासनाने समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी प्राधान्य दिले असून शासकीय वसतिगृहांमुळे विद्यार्थिनींची शिक्षणाची वाट सुकर होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री…

Read More

समता परिषद व ओबीसी बांधवांतर्फे कुणबी प्रमाणपत्राबाबत तहसिलदारांना निवेदन सादर

कजगाव दि.२ ( प्रतिनिधी )–महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा आरक्षणाअंतर्गत सगेसोयरे या धरतीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेशानुसार आश्वासित केले आहे. यामुळे ओबीसीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसींवर अन्याय करणारा आहे ,अशा व विविध हरकतीचें निवेदन गुरुवारी आमदार किशोर पाटील व भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना भडगाव तालुका समता…

Read More
error: Content is protected !!