‘आचार्य बाळ शास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’च्या मासिक सन्मान निधीत वाढ होणार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’ अंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांचे मासिक मानधन २०,००० रुपये करण्याची घोषणा केली. यासोबतच या योजनेचे नियम शिथिल करण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. मंत्रालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच मंत्रालयातील पत्रकार कक्षात पोहोचले,…

Read More

ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : विधानसभेचे दि.७ ते ९ डिसेंबर या कालावधीत तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा सदस्य कालीदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांची विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली. विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित सदस्य यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी…

Read More

मोठी बातमी : ईडी ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जप्त केलेली संपत्ती मुक्त करण्याचे आदेश ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाला दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने २०२१ मध्ये संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर…

Read More

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेचे जिल्हास्तरीय मूल्यांकन ; एकाचवेळी ७८२ जिल्ह्यात सर्वेक्षण !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने एनसीईआरटी आणि सीबीएसईच्या सहकार्याने परख राष्ट्रीय सर्वेक्षण हा एक महत्त्वाचा उपक्रम राबवला गेला. दि.४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावर ७८२ जिल्ह्यामध्ये ८७६१९ शाळांमध्ये २३ लाख विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या २३ भाषांमध्ये हे सर्वेक्षण एकाचवेळी पार पडले. परख म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेचे जिल्हास्तरीय केलेले मूल्यांकन….

Read More

आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात : उद्योजक अशोक जैन

युवा कवयित्री पलक झंवर हिच्या ‘पलकोसे खुली कल्पनाए’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी मान्यवर… जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘पलको से खुली कल्पनाए’ केवळ शब्दांची जुळणी नाही तर आयुष्यातील विविध भावनांचा खोलपणा दाखवणारा संग्रह आहे. युवा कवयित्रीने अल्पवयात जीवनाचे सार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात, असे प्रतिपादन जैन उद्योग…

Read More

दरे गाव येथे एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य ; मी माझा निर्णय आधीच स्पस्ट केला आहे !

सातारा ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी साताऱ्यातील दरेगाव येथे गेल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज दरेगाव इथे पत्रकार परिषद घेऊन जनतेकडून मिळालेल्या कौलाबद्दल मोठा खुलासा केला. निवडणुकीच्या धावपळीमुळे…

Read More

‘शिवशाही’ बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गोंदिया ( वास्तव पोस्ट ) : विदर्भात आज दुपारी १ वाजेच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यात एस.टी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघाताने एसटी महामंडळ हादरले आहे. या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १५ ते २० जणं गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या भीषण अपघातात मृतांचा आकडा…

Read More

महायुतीची आज मुंबईत होणारी बैठक अचानक रद्द ! एकनाथ शिंदे आपले मूळगाव दरे गावी रवाना !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रातील मुख्यमंतत्रीपद तसेच सत्तास्थापन संदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांनी अनेक सूचना दिल्या. कालच्या बैठकीनंतर आज मुंबईत महायुतीची पुन्हा बैठक होणार होती….

Read More

सह्याद्री वाहिनीवर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ३ डिसेंबर रोजी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार’ या विषयावर अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत मंगळवार दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार…

Read More

एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद : पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील तो मला मान्य !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील आपल्या निवास्थानी पत्रकार घेतली. मुख्यमंत्री निवडीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेच्या सर्वात आधी त्यांनी मागील अडीच वर्षाच्या आपल्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा लेखाजोखा…

Read More

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला ! डोक्याला जबर दुखापत

नागपुर ( वास्तव पोस्ट ) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली असून या घटनेत अनिल देशमुख जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी काटोल विधानसभा मतदारसंघ अंतर्गत नरखेड येथील सांगता सभा आटपुन अनिल देशमुख तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगड फेकला. यात अनिल देशमुख यांच्या चार चाकी वाहनाचा समोरचा…

Read More

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य ; मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले. आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वृत्त वाहीनी’शी बोलताना सांगितले की, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. महायुती सरकार मुख्यमंत्री ठरवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल?…

Read More

विधानसभा निवडणूक २०२४ : मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

मुंबई (वास्तव पोस्ट ) : राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी…

Read More

ग्रामीण आणि शहरी भागात मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांवर भर

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात वास्तव्यास असलेल्या मतदारांचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील मतदान शहरी भागापेक्षा अधिक दिसून येते. प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा हक्क आपल्या राज्यघटनेने बहाल केला आहे. प्रत्येक मतदाराचे मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी नागपूर येथून नोकरीनिमित्त बाहेर स्थलांतरीत झालेले मतदार मोठ्या…

Read More

अखेर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली ; केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील विधानसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी नाना पत्रद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. गेल्यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅप…

Read More
error: Content is protected !!