ऑस्ट्रेलिया ला तुडवत भारत आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये
दुबई ( वास्तव पोस्ट ) : विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या विजयासह भारतीय संघ स्पर्धेत अपराजित राहिला आणि अंतिम फेरीत पोहोचला. भारताने २६५ धावांचे लक्ष्य ४८.१ षटकांत ६ गडी गमावून पार केले. यासह मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला स्थान मिळवण्यात यश मिळण्याची…
