चीनला मोठा झटका! ‘या’ CCTV कॅमेऱ्यांवर बंदी; सुरक्षेच्या कारणास्तव सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली l वास्तव पोस्ट वृत्तसेवा घराची किंवा ऑफिसची सुरक्षा करण्यासाठी आपण जे सीसीटीव्ही कॅमेरे लावतो, तेच आता भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर, भारत सरकारने चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. आगामी १ एप्रिलपासून देशात निकृष्ट दर्जाच्या आणि असुरक्षित चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर बंदी घातली जाऊ शकते. नेमके प्रकरण काय?…
