Headlines

‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार’ राज्यातील शेतकऱ्यांना समर्पित : मुख्यमंत्री शिंदे

Best Agriculture State Award : महाराष्ट्र राज्यास मिळालेला सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांच्या घामामुळे तसेच कष्टामुळे हा पुरस्कार स्विकारण्याचे भाग्य मला मिळाले. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : १५ व्या कृषी नेतृत्व समिती २०२४ आणि एग्रीकल्चर टुडे या मासिकाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य…

Read More

रस्ते व पुलांसाठी १५ कोटी तर चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी १४.५० कोटी निधी मंजूर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबई येथे सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात पाच रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी १५ कोटी तसेच चांदसर येथील शासकीय आश्रम शाळा – शालेय इमारतीच्या बांधकामासाठी १४ कोटी ५० लक्ष इतका निधी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सौजन्याने बाहेरपुरा भागात मोफत मतदार नोंदणी अभियान

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सौजन्याने मोफत मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती अभियानास आज पासून सुरुवात करण्यात आली. यावेळी वैशालीताईंच्या उपस्थितीत अभियानास सुरुवात करून नोंदणी करण्यास नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यात आल्या. तसेच परिसरात नागरिकांना येणाऱ्या विविध समस्यांवर…

Read More

राजपूत समाजातील उच्चशिक्षित, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या डॉ. विजेता सिंह

ज्या समाजामध्ये महिलांना घराच्या बाहेर पडणे अशक्य होते अशा राजपूत समाजातील डॉ. विजेता सिंह या परिसरातील सतरा गावांमधील पहिल्या महिला उच्चशिक्षित आहेत. उच्च शिक्षणाबरोबरच त्यांचे सामाजिक भान जागृत आहे त्यामुळेच त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवलेले आहेत. डॉ. विजेता सिंह यांच्या शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीची कहाणी या ठिकाणी देत आहोत… डॉ. विजेता सिंह या मूळच्या भोपाळ येथील…

Read More

मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार मोठा दिलासा

CM – EKNATH SHINDE : किनारी मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरु असुन हे मार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यात येत आहेत. या मार्गांमुळे वाहतुकीच्या कोंडीतुन जनतेला दिलासा मिळणार आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान…

Read More

धरणगावात ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी ४० कोटींच्या निधीस मंजुरी

Sub District Hospital : धरणगाव येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता मिळाली असुन याठिकाणी अद्ययावत सर्व सुखसुविधा आणि निवासस्थान असणार आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. धरणगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव येथिल बालकवी…

Read More

आमच्यात कोणतीच ‘सेटींग’ नाही; पाचोर्‍यातून मी लढणार व जिंकणार : वैशालीताई सुर्यवंशी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘‘भाऊ बहिणीचे नाते हे घरात असते, राजकारणात नाही. आज पराभवाच्या भितीने ते काहीही अफवा पसरवत असले तरी आमच्यात कोणतीही सेटींग होणार नसून पाचोर्‍यातून मी लढून जिंकणारच !” असे ठाम प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या जळगावात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजीत धरणे आंदोलनात…

Read More

खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे रविवारी आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ जुलै रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्या खेळाडूची निवड जळगाव येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड करण्यात येईल. ही राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक २५ ते २८…

Read More

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याची हत्या

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील जिल्हा कारागृहातील खळबळजनक घटनेने जळगाव पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. आज सकाळी चक्क जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या एका संशयिताची हत्या झाली आहे. याबाबत वृत्त असे की, भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र खरात यांचा ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळ येथे खून करण्यात आला होता….

Read More

सर्पदंशामुळे बोरनार येथे एकाचा मृत्यु !

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील बोरनार या गावात एका ४७ वर्षीय शेतमजूराचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहिती नुसार संजय हिरामण पाटील (वय-४७) हे पत्नी आणि दोन मुलांसह बोरनार येथे रहात होते. संजय पाटील हे शेतमजूरी व शेळीपालनाचा व्यवसाय करून आपली…

Read More

सापुतारा घाटात खाजगी बस कोसळून अपघात ; अपघाताची घटना व्हिडीओमध्ये कैद !

सापुतारा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिक जिल्ह्यातील सापुतारा घाटात चालकाचे नियंत्रण सुटून बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त बसमध्ये ५७ प्रवाशी होते. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच आठ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी युद्ध पातळीवर मदत केली आणि रुग्णवाहिकाही बोलावली. दरम्यान या अपघाताचा एक…

Read More

तेलंगणा सरकारकडून मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड

Mohammed Siraj : टी-20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा सदस्य असलेला मोहम्मद सिराज याने नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. सीएम रेड्डी यांनी सिराजला सरकारी नोकरी आणि भूखंड देण्याची घोषणा केली आहे. तेलंगणा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मोहम्मद सिराज हा टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा भाग होता. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी…

Read More

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंत मोरेंचा जाहीर पक्षप्रवेश

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी वसंत मोरे यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पुणे जिल्हासंपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर तसेच इतर अनेक शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित…

Read More

मूळजी जेठा महाविद्यालयात ११ रोजी ‘मेघ दाटूनी येता…’ पावसांच्या कवितांचे काव्यवाचन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आणि कान्ह ललित कला केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने ११ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाच्या जुना कॉन्फरन्स हॉल येथे ‘मेघ दाटूनी येता…’ चिंब पावसाच्या कवितांच्या काव्य वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठी साहित्यातील…

Read More

मद्यपी वाहनचालक तसेच नियम भंग करणाऱ्या पब्ज, बारवर कडक कारवाई करण्याच्या सूचना

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सध्या महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातील बऱ्याच प्रकरणात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ हे मुख्य कारण समोर येत आहे. यामुळेच आता मुंबईतील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ची प्रकरणे रोखण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या…

Read More
Top
error: Content is protected !!