निवडणूक कोणतीही असो माझ्या नावाची चर्चा होतेच ; पंकजा मुंडे
बीड, दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच, असं वक्तव्य भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. सध्या महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झाल्यामुळे मला मतदारसंघ राहिलेला नाही, असा प्रश्न निर्माण होत असल्याचंही पंकजा म्हणाल्या. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून सध्या पंकजा…
