Headlines

३१ महिला बचत गटांनी १०० टक्के करवसुली दिल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. स्त्रियांनी केवळ घरापुरत्या न राहता उद्योग, समाजसेवा आणि प्रशासनातही मोठी झेप घ्यावी.” स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन यांसारख्या योजनांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला आहे. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही, त्यामुळे महिलांनी स्वावलंबी बनावे! ओला आणि सुका कचरा वेगळा केल्यास त्याचा पुनर्वापर होऊन…

Read More

गजाला पिंजारी या चिमुकलीचा यंदा पहिला रोजा !

ऐनपूर ( वास्तव पोस्ट ) : मुस्लिम धर्मीय पवित्र रमजान महिन्याला दि.२ मार्च पासून सुरवात झाली. दि.३ मार्च रोजी गजाला इकबाल पिंजारी या इयत्ता दूसरीत शिकणाऱ्या ७ वर्षीय मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वी पूर्ण केला. गजाला पिंजारी ही चिमुकली रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते इकबाल पिंजारी यांची मुलगी आहे. रमजान, हा…

Read More

शेळगाव बॅरेज प्रकल्पातून पहिल्यांदाच सुटणार आवर्तन ; २५ गावांना मोठा दिलासा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने यंदा प्रथमच आवर्तन सोडले जाणार आहे. सध्या ६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने जळगाव, धरणगाव, यावल आणि चोपडा तालुक्यातील २५ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पाटबंधारे विभागाचे…

Read More

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करून ड्रोनच्या मदतीने फवारणी तंत्रज्ञानाचा लाभ घेवून अनुदानासाठी अर्ज करावा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसह शेतीतील विविध अडचणींवर मात करता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे व आधुनिक कृषी…

Read More

नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षणाच्या परिवर्तनाची नवी दिशा डॉ. अनिल झोपे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. हे धोरण २०२० मध्ये लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा परिष्कृत आवृत्ती असून, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे…

Read More

गावाच्या विकासासाठी सदैव तुमच्या सोबत : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा बांभोरी येथे ग्रामस्थांकडून सत्कार धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : बांभोरी “आज तुम्ही जो सत्कार केला तो केवळ एक सन्मान नसून तुमच्या प्रेमाची व विश्वासाची पोचपावती आहे. हा विश्वास आणि तुमचं प्रेम हेच माझं खरं पाठबळ आहे, हीच माझी खरी श्रीमंती आहे. ग्रामपंचायत कार्यालय मंजूर केले असून त्याचे…

Read More

ई पिक पाहणीत उत्कृष्ठ कामगिरी बद्दल सुरेश पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

शिरसोली ( वास्तव पोस्ट ) : सन २०२४-२५ या वर्षांत महसूल प्रशासना अंतर्गत जळगाव तालुक्यातील म्हसावद मंडळ मध्ये मौजे कुऱ्हाडदे गावात डिजिटल क्रॉप सर्व्हे (ई पिक पाहणी) या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आज दि.१५ शनिवार रोजी अप्पर मुख्य सचिव महसूल व वनविभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पोलीस पाटील…

Read More

भारताची सुजान पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर : परीक्षित बऱ्हाटे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक अमुलाग्र बदल होताना दिसून येत आहेत, या बदलांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांसोबतच विद्यार्थी व पालकांनी देखील समजून घेतले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण हे एकविसाव्या शतकातील नव्या युगाला सामोरे जाणारे शिक्षण आहे हे धोरण यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून भारताची सुजान व सुशिक्षित पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर…

Read More

शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे यशस्वी पाऊल भविष्याच्या दिशेने : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव ( वास्तव पोस्ट ) : येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन, वार्षिक पारितोषिक वितरण आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, येणाऱ्या…

Read More

संत रविदासांचे विचार अंगीकारून तरुणांची प्रगती करण्याचा निर्धार

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातील रामपेठ भागातील संत रविदास नगर मध्ये संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी तरुण मुलांनी देशाप्रती व समाजाप्रती एकनिष्ठ राहून संत रविदास यांचे विचार अंगीकारून स्वतःची प्रगती करत इतरांना देखील या विचारांनी प्रेरित करण्याचा निर्धार करून संत रविदास यांची जयंती साजरी केली. संत रविदास नगरामध्ये बुधवारी सायंकाळी…

Read More

ऐनपूर पुर्नवसन संघर्ष समितीचे जलसमाधी आंदोलन यशस्वी : उप कार्यकारी अभियंता बागुल यांचे आश्वासन

ऐनपूर ( वास्तव पोस्ट ) : ता रावेर येथील पुर्नवसन संघर्ष समितीच्या वतीने येथील सुस्ती तापी नदी पात्रात जल समाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास पूर्नवसनचे उप अभियंता बागुल यांनी भेट देवून आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. आंदोलकांना आश्वासन मिळाल्यानंतर सहा तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान पुर्नवसन संघर्ष समिती गेल्या दहा वर्षा पासून राहिलेली घरं…

Read More

नवीन शैक्षणिक धोरण व मूल्यांकन समजून घ्या : केंद्र प्रमुख अशोक तायडे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : शिक्षकांनो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्वतःच्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठी सज्ज व्हा, आपल्या विद्यार्थ्यांमधील विविध क्षमता वाढीस लागण्यासाठी कटीबद्ध व्हा, असे आवाहन केंद्र प्रमुख अशोक तायडे यांनी केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव व गटसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्स उपक्रम आणि…

Read More

शाळा भेटी अंतर्गत शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः घेतली कवायत !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे दर्जेदार शिक्षण मिळावे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने शासनाने शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व अधिकाऱ्यांना शाळा भेटी सक्तीच्या करण्यात आलेल्या असून सर्व अधिकारी नियमित शाळा भेटी करत आहेत. प्रत्येक शनिवारी शिक्षण आयुक्तांपासून तर थेट केंद्रप्रमुखांपर्यंत प्रत्येक…

Read More

शेतकऱ्यांच्या सुविधा हाच सरकारचा प्राधान्यक्रम : पालकमंत्री पाटील

कासोदा उपबाजार समितीत ५० लाखांच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न धरणगाव ( वास्तवपोस्ट ) : “शेतकऱ्यांना आधुनिक आणि उत्तम बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या सोयीसाठी बाजार समित्यांचे आधुनिकीकरण केले जात आहे. कासोदा उपबाजाराचा काँक्रिटीकरणामुळे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सोईचे होणार असून बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.” शेतकऱ्यांच्या सुविधा हाच सरकारचा प्राधान्यक्रम…

Read More

आई-वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी संघर्ष करा : जतीन मेढे

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : एका वर्गातून पुढच्या वर्गात जाणे म्हणजे शिक्षण नाही तर ज्ञान मिळवणे व त्या ज्ञानाचा प्रत्यक्षपणे दैनंदिन जीवनात वापर करणे याला शिक्षण म्हटले पाहिजे. पाठ्यपुस्तकातील धड्यांचा परीक्षेपुरता अभ्यास न करता जीवनात देखील त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. संकटाला घाबरू नका, नीतिमत्ता व प्रामाणिकपणा सोडू नका. दुसऱ्यांच्या भावना जपून घेतल्या पाहिजे. विद्यार्थ्यांनी…

Read More
error: Content is protected !!