टी-20 क्रिकेट : भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंततरराष्ट्रीय टी 20 वर्ल्ड कप २०२४ च्या अंतिम सामन्यात पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेला किंग्समीड, डरबन येथे आजपासुन सुरवात होत आहे. सूर्यकुमार यादव या मालिकेत टीम इंडियाचे तर एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. अतिशय कडवी झुंझ या मालिकेत बघायला मिळणार आहे….
