दुसऱ्या T20 त टीम इंडियाकडून झिम्बाब्वेला जोरदार दणका ; १०० धावांनी मोठा विजय
हरारे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारतीय संघ सध्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे येथे आज ७ जुलै टीम इंडिया आणि झिम्बाब्वे संघांमध्ये ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फंलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने २० षटकात २ बाद २३४ धावांचा डोंगर उभारला. झिम्बाब्वेला विजयासाठी २३५…
