Headlines

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विद्यापीठाला शैक्षणिक भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयातील प्रथम वर्ष  अभियांत्रिकी डेटा सायन्सचे विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा व पुस्तक दीना निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वाचनालयाला भेट दिली. विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, संशोधनपर पुस्तक बघितली व पुस्तकातील माहितीचा गोषवारा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर  …

Read More

जैन हिल्स ला फालीच्या अकराव्या अधिवेशनाच्या तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांशी विद्यार्थ्यांचा संवाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जमिन कमी असली तरी चालेल मात्र त्याला व्यवसायीक दृष्टीने बघितले पाहिजे भांडवल, बाजारपेठ यासह जे जे नवतंत्र उपलब्ध आहे त्याचा वापर आवश्यकतेनुसार केला पाहिजे निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. शेतीत सात्तत ठेवले पाहिजे, संघर्षाच्या काळातही ती करत राहिले पाहिजे, असा सल्ला शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI)…

Read More

स्वच्छता ही आपल्या संस्कृतीची ओळख असून सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

“कंपोस्ट खड्डा भरा, आपलं गाव स्वच्छ ठेवा” ,जिल्हास्तरीय मोहिमेचा शिरसोलीत शुभारंभ शिरसोली ( वास्तव पोस्ट ) : ही मोहीम केवळ एका खड्ड्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा संकल्प आहे, स्वच्छता म्हणजे फक्त शासकीय कार्यक्रम नाही, ती आपल्या संस्कृतीची ओळख असून सामूहिक जबाबदारीआहे. आजवर आपण घरटी शौचालय उभारून पहिला टप्पा पूर्ण केला आहे….

Read More

म्हसावद –  बोरनार येथे लवकरच मोठा सौर प्रकल्प उभारणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : ग्रामीण भागातील वीज म्हणजे शेतकऱ्याच्या पिढ्यांची आशा आहे. जिल्ह्यात कधीच निधीचा अडथळा होऊ दिला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी निधीची कधी कमतरता भासू दिली नाही, शेतकऱ्यांच्या शिवारात अंधार असू नये, त्याला दिवसा वीज मिळावी यासाठी कटिबद्ध असून पुढील टप्प्यात सौर प्रकल्प उभारणीवर भर दिला जाणार असून म्हसावद – बोरनार येथे…

Read More

जिल्हा नियोजन चा १% निधी आता दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : समाजात कुणीही मागे राहू नये… आणि दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नव्हे, तर संधी मिळाली पाहिजे, जिल्हा वार्षिक नियोजन च्या सर्वसाधारण च्या निधीतील १% निधी आता दिव्यांग सक्षमीकरणासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींच्या अचूक आकडेवारी शिवाय योजना आखता येत नाहीत. म्हणूनच शासनाने ‘राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण’ हाती घेतलं असून…

Read More

‘फाली-२०२५’ च्या दुसऱ्या सत्राचा समारोप ; तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या : अशोक जैन

फालीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अशोक जैन व व्यासपिठावर उपस्थित मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘आताची पिढी माहिती व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगत आहे त्यांना कमी वेळेत कमी श्रमात यश मिळेल यासाठी आशा असते, त्यादृष्टीने ते प्रयत्न करतात. मात्र तंत्रज्ञानासोबतच कठोर परिश्रम करावेच लागेल. ‘कर्म हेच जीवन’ मानून नैतिकता, पारदर्शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे…

Read More

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्या वर्षी १०० टक्के निकाल

सीआयएससीई बोर्डच्या निकालात १२ वीत क्रिषा राठोड तर १० वीत वेद भुसकाडे प्रथम जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्सचे (सीआयएससीई) च्या दहावी व बारावी निकाल आज जाहिर करण्यात आले. त्यात अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) ते आतापर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. इयत्ता १२…

Read More

चुंचाळे ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषणास सुरुवात

ग्रामसभा न घेतल्याचा गंभीर आरोप, निधी अपव्यातून प्रशासनाला जागे करण्याचा निर्धार चुंचाळे ( वास्तव पोस्ट ) : गेल्या दोन वर्षांपासून ग्रामसभा न घेणाऱ्या चुंचाळे ग्रामपंचायत विरोधात पत्रकारांनी आता रस्त्यावर उतरून लोकशाहीचा निर्धार केला आहे. ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारा विरोधात आजपासून प्राजक्ता संजय तायडे व सुजाता ठाकूर जोशी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास सुरुवात झाली. उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे सहा…

Read More

के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनासोबतच १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन ओळखला जातो. कामगारांच्या हक्कासाठी आणि न्याय वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण…

Read More

आप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा कॅरम असोशियशनच्या मान्यतेने व जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहकार्याने जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना द्वारे आयोजित ७व्या आप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जळगाव जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या नईम अन्सारी याने तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुरच्या रईस शेख याचा २–० सेटने पराभव करून विजेतेपदासह…

Read More

भुसावळ तालुक्यातील शिक्षक गुणवंतांचा गटसाधन केंद्रात गौरव

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : शिक्षण क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांतर्गत तालुक्यातील शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव गटसाधन केंद्रामध्ये करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, बी.डी. धाडी, विषय तज्ञ शिक्षक सचिन पाटील, संजय गायकवाड आदि उपस्थित होते. यावेळी केंद्रप्रमुख पदावरून शिक्षण विस्तार अधिकारी पदी आशिक शेख यांची निवड झाली. राज्य मुख्याध्यापक संघातर्फे…

Read More

‘फाली-२०२५’ च्या पहिल्या सत्राचा समारोप ; इनोव्हेशनमध्ये जळगाव, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरण वाढत आहे सोबतच औद्योगिक व नागरी वसाहतींसाठी सूपिक जमीनीचा वापर होतं आहे त्यामुळे शेतीउपयुक्त जमीन कमी होत आहे. यासोबतच हवामानातील बदलांसह अनेक संकंटे शेतीवर येत आहे. यावर भविष्यातील शेतीकरण्याची पद्धत बदलावी लागेल आधुनिक तंत्रज्ञानासह कमी पाण्यात व हवामानातील बदल स्विकारेल अशी बि-बियाणे, टिश्यूकल्चरची व्हायरस फ्री रोपांची…

Read More

जैन हिल्स ला आजपासून फालीचे अकरावे अधिवेशन सुरु; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा संवाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शेती परवडत नाही असे म्हटले जाते ही नकारात्मकता दूर झाली पाहिजे. नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतीतुन मिळते फक्त नियोजन करून तंत्रज्ञानासोबत शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणे करून शेती परवडेल, लहानपणापासूनच शेतीविषयी आवड असेल तर यात यशस्वी होता येते. मजूरांची टंचाईसह अन्य समस्या निर्माण होत असतात, मात्र त्यावर शाश्वत सोल्यूशन काढावे लागते…

Read More

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण व आत्मशोधन या स्वविकासाच्या त्रिसूत्रीद्वारे आपले चरित्र बलवान बनवा. हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा. सगळ्यांमध्ये स्वतःला आणि सगळ्यांना स्वतःत पहा, तरच आपण स्वतःला गौरवान्वित समजाल. यातूनच प्रेम व सहनशीलतेचे दर्शन होईल; हिच गांधीजींची जीवनयात्रा आहे. असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार…

Read More

माजी विद्यार्थ्यी मेळावा : २६ वर्षांनी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन जागवल्या शाळेतील आठवणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे १९९९ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अशोक राणे शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव, शाळेचे माजी मुख्याध्यापक दिलीपकुमार चौधरी, माजी मुख्याध्यापिका वैजयंती तळेले, ज्येष्ठ शिक्षिका व्ही.एम.पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक पर्यवेक्षक नरेंद्र पालवे व्यासपीठावर…

Read More
Top
error: Content is protected !!