राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा कडून चिन्ह गेले ; घरटं चोरणाऱ्यांनो उमेद कशी चोरणार …म्हणून ते आमचे साहेब आहेत

मुंबई दि ७ ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे दिलं आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा झटका आहे. या निकालानंतर शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली असून शरद पवार गटाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शरद पवार…

Read More

शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याचे आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव दि. ६ ( प्रतिनिधी ) – आदिवासी उपयोजनेंतर्गत जळगाव महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत मध्ये अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत. जे कुडा – मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यात राहतात त्यांची स्वत:ची जागा आहे, अशा पात्र लाभार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्याकडून पक्के घर मंजूर केले जाणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी नगरपंचायत,…

Read More

देवमोगरा आदर्श आश्रमशाळेत प्रवेश सुरु ; अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ फेब्रुवारी

जळगाव दि. ६ ( प्रतिनिधी ) – आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागांतर्गत असलेल्या असलेल्या आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा ( ता. नवापूर, जि. नंदुरबार ) येथे १०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. जे विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेवू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत यावल एकात्मिक प्रकल्प अधिकारी…

Read More

एमएसआरटीसी च्या पाच हजार डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांत होणार रूपांतर ; दरवर्षी सुमारे २३४ कोटींची बचत

मुंबई दि. ६ (प्रतिनिधी ) – महाराट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसगाड्यांचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे, त्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे दहा टक्के घट…

Read More

नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मॅट मध्ये धाव

नाशिक दि. ६ ( प्रतिनिधी ) – नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी नुकत्याच झालेल्या बदलीमुळे केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात धाव घेतली आहे. सेवानिवृत्तीस चार महिने बाकी असताना तसेच कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृह विभागाने बदली केल्याने त्यांनी ही याचिका दाखल केल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या…

Read More

१५ फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार ; मंत्री दीपक केसरकर

मुंबई दि. ६ ( प्रतिनिधी ) – मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य पातळीवर सर्वेक्षण चालू असलेलं सर्वेक्षणाचं हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी येत्या १५ फेब्रुवारी रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं जाईल . याबाबत मंत्री दीपक केसरकर म्हणाले, की मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी चालू असलेलं सर्वेक्षण पूर्ण होत आलं…

Read More

निवासी डॉक्टरांपाठोपाठ ‘या’ तारखेपासुन राज्यातील शिक्षकेतर कर्मचारीही काम बंद आंदोलनावर

पुणे दि. ६ ( प्रतिनिधी ) – राज्यात आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र सरकार मतदारांना खूष करण्यासाठी वेगवेगळ्या योजना पूर्ण करत आहे . एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय, दुसरीकडे निवासी डॉक्टरांच्या मागण्या आणि त्यात भर आता शिक्षकेतर कर्मचारीही संपावर जाणार आहेत. यामुळे राज्यात सरकारची सर्वच बाजूने कोंडी होताना दिसत आहे. कोकणातील सावंतवाडीमध्ये झालेल्या अधिवेशनात शिक्षकेतर…

Read More

जळगाव तहसीलदार पदी शीतल राजपूत यांनी स्वीकारला पदभार

जळगाव दि. ५ ( प्रतिनिधी) – जळगाव येथे नव्याने बदलून आलेल्या तहसीलदार शीतल राजपूत यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांची अलीकडेच बदली झाली होती. यानंतर त्यांच्या जागी फुलंब्री येथून शीतल राजपूत यांची बदली झाल्याचे शासकीय आदेश जारी करण्यात आले होते. यानंतर आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार घेताच त्यांनी…

Read More

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत विजयी ; इंग्लंड १०६ धावांनी पराभूत

विशाखापट्टणम दि .५ ( प्रतिनिधी ) – विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. यजमान भारतीय संघाने हा सामना जिंकून इंग्लंडसोबत पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. इंग्लंड संघाने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचा पाठलाग करतांना कालच्या ६७/१ धावसंख्येवरुन चौथ्या दिवशी…

Read More

विपश्यनेमुळे आयुष्यातील तणावाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई दि.५ ( प्रतिनिधी ) – विपश्यना शिक्षक एस.एन. गोएंका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विपश्यना विषयाचे महत्त्व विषद केले . विपश्यना ही प्राचीन भारताची आणि आधुनिक विज्ञानाची अनोखी देणगी असून या विपश्यनेमुळे आधुनिक जीवनशैलीत ताणतणाव दूर ठेवता येऊ शकतात. अगदी तरुणांपासून ते…

Read More

१०० वे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावजले जाईल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमळनेर दि.५ ( प्रतिनिधी ) – ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले. साहित्य संमेलन ही आपली थोर परंपरा असून सांस्कृतिक विचारांची ही गंगा अखंड वाहते आहे. शंभराव्या साहित्य संमेलनाकडे वाटचाल करीत असून १०० वे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावाजले जाईल एवढ्या भव्य प्रमाणावर त्याचे आयोजन करण्यात येईल,…

Read More

वसतिगृहामुळे मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट सुकर ; पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील

अमळनेर तालुक्यात विकास कामांमध्ये विद्यार्थी हिताला प्राधान्य ; मंत्री श्री अनिल पाटील अमळनेर दि. ५ ( पतिनिधी ) – सामाजिक न्याय विभागाच्या मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे लोकार्पण संपन्न सुसज्ज इमारतीत १०० विद्यार्थिनींना लाभ मिळणार आहे .शासनाने समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी प्राधान्य दिले असून शासकीय वसतिगृहांमुळे विद्यार्थिनींची शिक्षणाची वाट सुकर होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री…

Read More

CASGC 2024: न्याय संकल्पनेत पर्यावरणीय न्यायाचाही समावेश असावा ; राष्ट्रकुल परिषदेत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

दिल्ली दि.५ ( प्रतिनिधी) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल लीगल एज्युकेशन असोसिएशन (सीएलईए) च्या – राष्ट्रकुल देशांचे ॲटर्नी आणि सॉलिसिटर जनरल यांची परिषद (CASGC) २०२४ च्या समापन सोहळ्याला उपस्थित राहून संबोधित केले. समाजाच्या नैतिक व्यवस्थेची व्याख्या करण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि राजनीती या तीन वैशिष्ट्यांचे एकत्रित येणे आवश्यक आहे, असे त्या…

Read More

साहित्यिक पद्मश्री आदरणीय श्री. गिरीशजी प्रभुणे यांचेकडून समतोल प्रकल्पाच्या कार्याची प्रशंसा

जळगाव दि. ३ ( प्रतिनिधी )– आज दि ३ रोजी जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक आदरणीय श्री.गिरीशजी प्रभुणे यांच्यासोबत ग्रेट भेट झाली. ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अमळनेरला आले होते आणि परतीचा प्रवास रेल्वेने जळगावहून करणार होते. रेल्वेला विलंब झाल्यामुळे आमची भेट झाली. आदरणीय गिरीशजींना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीमध्ये…

Read More

“आपल्या घराचे स्वत: तीर्थंकर बना” – प.पू. प्रविणऋषीजी म.सा.

जळगाव दि. ४ ( प्रतिनिधी )– ‘कुठल्याही व्यक्तीला, दोषाला सुधारण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती, कडक अनुशासन करणारे गुरुजन, आई-वडील त्याला वाईट दिसतात हे वास्तव आहे. आपले ज्याच्याशी वैर आहे त्याविषयी आपण जेवढा क्रोध करत नाही तेवढा आई-वडील, सासू-सासरे यांच्याविषयी करतो. मारलेली ‘थप्पड’ लक्षात राहते मात्र प्रेमाने दिलेली ‘थप्पी’ हे लक्षात राहत नाही. त्यासाठी चांगले व्यक्तिमत्व घडवणाऱ्या…

Read More
error: Content is protected !!