आदिवासी बांधवांना दोन वर्षात घरकुल देणार :आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत
चंद्रपूर | दि.२६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– भारत सरकारने प्रत्येक गावापर्यंत रस्ते, वीज व पाणी देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विकास विभागही यासाठी प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षात १०० टक्के आदिवासी बांधवांना घरकुलचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली. दरम्यान चंद्रपूर येथील नियोजन…
